सिद्धगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील* *देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार*
![]()
*सिद्धगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल : मा.ना.चंद्रकांत दादा पाटील* *देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार* विशेष प्रतिनिधी (उदय नरे ): श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत *’सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र […]
मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास
![]()
मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून ३० तारखेला मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास डंपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगोणे येथील निलेश संजय पाटील यांच्या मालकीचे एमएच ४८ एजी ८३०७ क्रमांकाचे डंपर गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात […]
जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी , पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी
![]()
जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी जळगाव : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त चि. वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानतर्फे जळगाव शहरात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. सचिन […]
प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात*
![]()
*प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात* जळगांव प्रतिनिधी प्रभाकर तांडेकर ऊर्फ ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ ही कविता संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. कॉम.-१, शब्दतरंग भाग -२ च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. कवी प्रभाकर तांडेकर हे श्री ॠख्खडाश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कुही येथून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. […]
वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!!
![]()
वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!! भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत. भारताच्या प्राचीन काळामध्ये आर्य विदेशातून आल्यानंतर त्यांनी वैदिक काळामध्ये विविध ग्रंथ तयार केले. त्यामध्ये चार वेद, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषद यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. कालांतराने या ग्रंथांचे अनुकरण करण्याची शक्ती वाढल्याने त्या काळात पुरोहितांची मक्तेदारी वाढली. त्यांच्या […]
गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
![]()
गीतेतील तत्त्वज्ञानानुसार जीवन जगावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे उरुळी कांचन (राम मंदिर): भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये मनुष्याचे कर्म , धर्म काय असावे याबद्दल विवेचन केलेले आहे. गीतेमध्ये परमात्मा, सृष्टी, जीव, कालचक्र व कर्म याचे ब्रह्मज्ञान विशद केलेले आहे. त्याचप्रमाणे गीतेमध्ये कर्मयोग ,भक्तीयोग, ज्ञानयोग व समत्व भाव शिकविला आहे. गीतेतील तत्त्वज्ञान हे अध्यात्मिक तर आहेच पण […]
गुरे-जनावरांच्या चोरीला बसला अटकाव, सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला खवशी गाव!
![]()
खवशी गावावर आता “तिसरा डोळ्याची” नजर.! अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) गेल्या दोन ते तीन वर्षापासून खवशी गावात अनेकदा जबरी व किरकोळ, गुरे , जनावरे चोऱ्यांची घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटना लक्षात घेऊन खवशी ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत गावातील जिल्हा परिषद […]
लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन* ,*महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*, *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन*
![]()
*लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन* *महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!* *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन* अकोला प्रतिनिधी “तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगणही ठेंगणे,तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे” या वैश्विक संकल्पनेतून महिला शक्तीच्या उल्लेखनिय योगदानाला सकारात्मक […]
दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित*
![]()
*दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित* *अमळनेर* येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 22 – 23 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन *प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा 8 व्या वर्धापन […]
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद
![]()
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद पुणे :पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, […]

