आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा
![]()
आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या आनंददाय कार्यक्रमाचे उद्घाटन वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आणि […]
कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ* *”हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ* *”हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने […]
सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!
![]()
सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!! भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये एक विश्वाच्या मानवाचा विचार करणारा संत होऊन गेला तो म्हणजे संत रविदास.. संत रविदास यांना विविध नावांनी संबोधले जाते. कोणी त्यांना रोहीदास,रैदास,रविदास अशा नावांनी ओळखले जाते. संत रविदास यांच्या जन्म वाराणसी येथील मांढुरगड येथे […]
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी
![]()
*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी *जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]
अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे, अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश
![]()
अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) अल्पसंख्याक शाळातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेलं “नो वर्क नो पे” चा नियम अखेर मागे घेण्यात आला असून शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे दि. 13 जुलै 2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करून “नो वर्क […]
माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका
![]()
🔴 “माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका अमळनेर प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर आमदार अनिल पाटील (अनिल दादा) यांच्या नावाने एक पोस्टर व्हायरल होत असून, त्या पोस्टरमधील मजकूर व संदेश यांचा स्वतःशी कोणताही संबंध नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही अपप्रवृत्तींकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल […]
सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक
![]()
सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
“समुद्र आहे तर जीवन आहे” — डहाणू येथे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते , कांदळ वन, सागरी जीवसृष्टी आणि प्रदूषणमुक्तीवर एकदिवसीय निसर्ग शिबिर
![]()
“समुद्र आहे तर जीवन आहे” — डहाणू येथे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते कांदळ वन, सागरी जीवसृष्टी आणि प्रदूषणमुक्तीवर एकदिवसीय निसर्ग शिबिर मुंबई प्रतिनिधी समुद्र हा पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा अथांग, विशाल आणि निसर्गाचा अनमोल खजिना आहे. विशालता, सौंदर्य आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक असलेला समुद्र सागरी जीवनाचे आधारस्थान आहे. “मी आहे तरच पृथ्वीवर जीवन आहे” हे समुद्राचे […]
दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी
![]()
दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी अमळनेर प्रतिनिधी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस गेली अनेक वर्षे एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या हिस्स्याचे मानधन दोन महिन्यांपासून रखडल्याने या महिला कर्मचाऱ्यांवर […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली*
![]()
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली* *जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.* यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]

