संपादकीय लेख
अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप*
![]()
*अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप* लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी यंत्रणा नसून सत्तेला प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारी, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यामधील नैतिक दुवा असते. म्हणूनच विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारितेला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते. कारण सत्ता नेहमी केंद्रीकरणाकडे झुकते आणि पत्रकारिता ही त्या सत्तेवर सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया असते. […]
नीट परीक्षा रद्द: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी की व्यवस्थेचे अपयश? — उदय नरे (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई)
![]()
नीट परीक्षा रद्द: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी की व्यवस्थेचे अपयश? — उदय नरे (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई) ३ मे २०२६ रोजी झालेली नीट (UG) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) घेतला आहे. हा केवळ एका परीक्षेचा निकाल नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या दोन-तीन वर्षांच्या कठोर परिश्रमावर फिरवलेले पाणी आहे. […]
७८ देशांत विस्तार, लाखो पत्रकारांचा विश्वास; पत्रकारांच्या हक्कांसाठी उभा राहिलेला जागतिक आवाज
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ते ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल’…! ७८ देश, ४ लाख ७० हजार पत्रकार आणि साडेचार हजार पूर्ण वेळ पत्रकार पदाधिकारी असणारी पत्रकार संघटना ही ओळख आहे अवघ्या चार वर्षांत जगात नंबर वन ठरलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची, संस्थेची. ८०० कोटी लोकसंख्या असलेल्या जगात साडेचार लाख पत्रकार आहेत. त्याच पत्रकारांच्या सोळाशे संघटना आहेत. […]
जागतिक वसुंधरा दिन : पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी
![]()
जागतिक वसुंधरा दिन : पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी जैविक विविधता ही पृथ्वीवरील मानव,वृक्षवल्ली,वन्य पशुपक्षी,जलचर प्राणी या सर्वांच्या जीवनाचा मूळ आधार आहे.या पार्श्वभूमीवर जैविक विविधता जपणे,सांभाळणे अन् तिचे संवर्धन करणे हे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.वास्तवात *वनस्पती* हा जैविक विविधतेचा एक महत्वपूर्ण घटक असून,आपल्या अन्नसाखळीतला महत्वाचा दुवा आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृतीच्या उद्देशाने […]
जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर
![]()
जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर भारतामध्ये नवमतवादी प्रबोधनाचा प्रवाह महात्मा फुले यांनी निर्माण केलेला होता. महात्मा फुलेंचे एकनिष्ठ वैचारिक वारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचे रक्ताचे नाते नसले तरी बाबासाहेब एकच विचारधारेचे प्रवाही रत्न होते. आपल्या देशाला महात्मा फुलेंनी वेगळा विचार केला. तोच विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासाठी आदर्श […]
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-
![]()
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-
“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी”
![]()
“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी” महाराष्ट्र ही महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची भूमी. विवेक, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वारसा लाभलेल्या या राज्याने देशाला प्रगतीची दिशा दिली. पण आजचा वास्तवाचा आरसा समोर ठेवला, तर हे पुरोगामित्व केवळ भाषणांपुरते आणि घोषणांपुरते मर्यादित […]
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाची उज्ज्वल ज्योत”
![]()
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माय सावित्री किती वर्णावी तुझी थोरवी तुझ्या मुळेच आम्हाला जगण्याची दृष्टी मिळाली नवी…! अगदी खरेचं हं!आज आम्ही मुलींनी, महिला भगिनींनी जे काही शिक्षण घेतलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक ३जानेवारी १८३१ मध्ये , सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, नायगाव येथे झाला. अतिशय गुणवान […]
पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर
![]()
पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर अमळनेर प्रतिनिधी होळीची चाहूल व पूर्व तयारी- फाल्गून महिना लागताच सातपुड्यात आदिवासींच्या पाड्या पाड्यां वर उत्साहाचे वारे वाहू लागतात.फाल्गून पौर्णिमेला होळी जळणार असते. थेट अंकलेश्र्वर, डेडियापाडा ,अमलीबारी, मोलगी, काठी पासून वैजापूर, करजाणे, देवझिरी, लंगडाअांबा, शिरवेल, पाल, बर्हाणपूर पर्यंत होळीची […]
शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा )
![]()
शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा ) ————————————————————– १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . परकीय सत्तेच्या विरोधात लढून स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करणारे भारतातील ते एकमेव राजे होते . बाकी इतर सर्व राजे हे परकियांचे मांडलिक म्हणूनच राहिलेले आहेत . ते परकीय सत्तेच्या विरोधात जसे लढले तसेच इथल्या […]

