18 Apr, 2026

जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर

Loading

जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर ‌‌ ‌ भारतामध्ये नवमतवादी प्रबोधनाचा प्रवाह महात्मा फुले यांनी निर्माण केलेला होता. महात्मा फुलेंचे एकनिष्ठ वैचारिक वारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचे रक्ताचे नाते नसले तरी बाबासाहेब एकच विचारधारेचे प्रवाही रत्न होते. आपल्या देशाला महात्मा फुलेंनी वेगळा विचार केला. तोच विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासाठी आदर्श […]

1 min read

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-

Loading

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-

1 min read

“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी”

Loading

“पुरोगामी महाराष्ट्र की अंधश्रद्धेचा विळखा? भोंदूगिरी, राजकीय आशीर्वाद आणि न्यायव्यवस्थेची कसोटी” महाराष्ट्र ही महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची भूमी. विवेक, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वारसा लाभलेल्या या राज्याने देशाला प्रगतीची दिशा दिली. पण आजचा वास्तवाचा आरसा समोर ठेवला, तर हे पुरोगामित्व केवळ भाषणांपुरते आणि घोषणांपुरते मर्यादित […]

1 min read

“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाची उज्ज्वल ज्योत”

Loading

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माय सावित्री किती वर्णावी तुझी थोरवी तुझ्या मुळेच आम्हाला जगण्याची दृष्टी मिळाली नवी…! अगदी खरेचं हं!आज आम्ही मुलींनी, महिला भगिनींनी जे काही शिक्षण घेतलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक ३जानेवारी १८३१ मध्ये , सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, नायगाव येथे झाला. अतिशय गुणवान […]

1 min read

पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर

Loading

पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर         अमळनेर प्रतिनिधी होळीची चाहूल व पूर्व तयारी- फाल्गून महिना लागताच सातपुड्यात आदिवासींच्या पाड्या पाड्यां वर उत्साहाचे वारे वाहू लागतात.फाल्गून पौर्णिमेला होळी जळणार असते. थेट अंकलेश्र्वर, डेडियापाडा ,अमलीबारी, मोलगी, काठी पासून वैजापूर, करजाणे, देवझिरी, लंगडाअांबा, शिरवेल, पाल, बर्‍हाणपूर पर्यंत होळीची […]

1 min read

शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा )

Loading

शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा ) ————————————————————– १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . परकीय सत्तेच्या विरोधात लढून स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करणारे भारतातील ते एकमेव राजे होते . बाकी इतर सर्व राजे हे परकियांचे मांडलिक म्हणूनच राहिलेले आहेत . ते परकीय सत्तेच्या विरोधात जसे लढले तसेच इथल्या […]

1 min read

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

Loading

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले   हजारो वर्ष परंपरेच्या खायीत बुडालेला हा भारतीय समाज होता. यात उच्च निचतेच्या आधारावर शूद्रां वर, अतिशुद्रांवर अतिशय अन्याय होत होते .विचाराची शृंखला खंडित झालेली होती. धर्मचिकित्सा करणे पाप समजले जात होते. स्त्रियांवर च्या अन्यायावर बोलण्याची बंदी होती. विधवांचे केशवपन,सतीची चाल अशा असंख्य अनिष्ट रूढी […]

1 min read

बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!!

Loading

बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!! भारताच्या भव्य प्रांगणात वेळोवेळी मानवतेच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी सारे आयुष्य दुसऱ्यासाठी समर्पित केल्याचे अनेक उदाहरणे आहेत… हिरण्यकच्छप पासून बळीराजा , चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर, चक्रधर ,बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले अशा अनेक लोकांनी आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी स्वाभिमानाची रुजवणूक करण्यासाठी असंख्य कष्ट घेतले… […]

1 min read

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा

Loading

अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा अमळनेर प्रतिनिधी  अमळनेर नगरपरिषद निवडणूक—फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही, तर शहराच्या भविष्याचा निर्णायक […]

1 min read

उकिरड्याचे देवपण

Loading

उकिरड्याचे देवपण मागच्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबईची महानता, तिची भव्यता अवाढव्य असली तरी तिच्या आजूबाजूच्या उप नगरा मध्ये देखील तिच्या भव्यतेची छाया उमटली आहे. त्यामुळेच लोकसंख्येचा एवढा हा भस्मासुर असतानाच जागोजागी निर्माण होणारा कचरा हा खरंतर ह्या महानगराची तसेच उप नगराची मुख्य समस्या जाणवते. कचरा कितीही’ निशिद्ध ‘मानला तरी तो निर्माण होतच असतो. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?