“पेन्शनच्या आशेवर आयुष्य… मंत्रालयात शिक्षकांच्या वेदनांना आवाज!” , सुप्रीम कोर्टातील लढाईला गती देण्याची मागणी; चुकीच्या माहितीमुळे हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप , मंत्रालयात पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण व भावनिक चर्चा
![]()
“पेन्शनच्या आशेवर आयुष्य… मंत्रालयात शिक्षकांच्या वेदनांना आवाज!” सुप्रीम कोर्टातील लढाईला गती देण्याची मागणी; चुकीच्या माहितीमुळे हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मंत्रालयात पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण व भावनिक चर्चा मुंबई प्रतिनिधी मुंबई येथील मंत्रालयात जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक चर्चा पार पडली. २००५ पूर्वी नियुक्त होऊनही आजपर्यंत पेन्शनपासून वंचित राहिलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी […]
तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा
![]()
तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा अमळनेर प्रतिनिधी सामाजिक एकोपा, परस्पर जिव्हाळा आणि चांगल्या कार्याला दिले जाणारे प्रोत्साहन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो भालेरावनगर-पाटीलगढी येथे आयोजित ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्यात. सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी परफेक्ट सलून येथे झालेल्या […]
दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण
![]()
दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण अमळनेर (प्रतिनिधी) – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत एन. मुंदडा कॉलेज, अमळनेर येथील विद्यार्थिनी दिव्या रविंद्र पाटील हिने 86.83% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्या ही शिक्षक रविंद्र सुकदेव पाटील यांची […]
राजकारणातील यशवंत हरपला!
![]()
राजकारणातील यशवंत हरपला! ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पी ए ला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेकदा मुख्यमंत्री, मंत्री यांच्यापर्यंत ज्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना पोचता येत नाही, कधी कधी आमदार खासदारांनाही पोचता येत नाही.त्यावेळी मंत्री,आणि मुख्यमंत्री यांच्यातील दुवा म्हणजे पीए. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पीए यशवंत हापे यांचे यांचे नुकतेच निधन झाले. […]
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी .
![]()
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी . ——————————————————————— आशिया खंडातील पहिली ग्रामपंचायत , मुंबई प्रांतातील दुसरी नगरपालिका म्हणून ज्या रहिमतपूर चा ऊल्येख केला जातो त्या रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक ५ मे १९२६ रोजी सभा झाली होती . १६ व्या शतकात आदिलशाहीतील रहिमत खान […]
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. संघटनेचा भारतातील प्रारंभ……
![]()
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. संघटनेचा भारतातील प्रारंभ…… मुंबई प्रतिनिधी(सुनील इंगळे) अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी. हि मद्यपींची संघटना होय. ही संघटना मद्यपींनी मद्यपिंसाठी मद्यपिंकडूनच चालवलेली गटोपचार पद्धत आहे. या संघटनेच्या ए. ए.सभांमध्ये ए. ए. बांधव मद्यपानाच्या काळातील अनुभव त्यासोबतच संघटनेच्या मदतीने प्राप्त केलेली मद्यमुक्ती आणि सुधारलेले समाधानी आयुष्य कथन करतात. थोडक्यात “एकमेका सहाय्य […]
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची धडाकेबाज कामगिरी; शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला! , मार्च-एप्रिलच्या रखडलेल्या पगाराला मिळाला दिलासा; प्रशासनाला दिल्या ठोस सूचना, शिक्षकांमध्ये समाधानाची भावना
![]()
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची धडाकेबाज कामगिरी; शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला! मार्च-एप्रिलच्या रखडलेल्या पगाराला मिळाला दिलासा; प्रशासनाला दिल्या ठोस सूचना, शिक्षकांमध्ये समाधानाची भावना मुंबई प्रतिनिधी शिक्षकांच्या संयमाची परीक्षा पाहणारा गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, यामागे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ठाम भूमिका आणि धडाकेबाज पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. संच मान्यता […]
लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा
![]()
लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा जळगाव प्रतिनिधी-जीवनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील छोटेसे खेडेगाव लोणे येथील सागर गणेश पाटील यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे .नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी राज्यात दहावा […]
लग्नसोहळ्यात उजळलं माणुसकीचं सोनं!
![]()
लग्नसोहळ्यात उजळलं माणुसकीचं सोनं! शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दि. ३ मे रोजी पार पडलेल्या एका लग्नसमारंभात माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडले. हळदीच्या आनंदोत्सवात नवरदेवाची सुमारे दहा ग्रॅम सोन्याची अंगठी गर्दीत हरवल्याने एकच खळबळ उडाली. सोन्याचे वाढते दर लक्षात घेता ही बाब अधिकच चिंताजनक ठरली आणि समारंभात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या […]
बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन
![]()
बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन अमळनेर (प्रतिनिधी) : श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजता बोरी नदी पात्रात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. […]

