साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम अमळनेर प्रतिनिधी:साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 14 ऑगस्ट वार गुरुवार रोजी हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आदरणीय श्री . संदीप घोरपडे सर अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या […]
तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली
![]()
तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली जळगाव प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनींनी बाईक रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात […]
मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! ,अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम , सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस
![]()
मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस अमळनेर प्रतिनिधी: मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, एकाग्रता आणि वाचनाची सवय प्रभावित होत असताना, अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम पुढे आला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज […]
गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा
![]()
गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा बासरीच्या सुरांतून गुरुजनांप्रती कृतज्ञता; देश-विदेशातील शिष्यांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बासरीच्या मधुर सुरांचा अनोखा आविष्कार अमळनेरात रंगणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर बासरी क्लासतर्फे ‘गुरुवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता साने गुरुजी […]
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा , श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा
![]()
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा कळमसरे, ता. अमळनेर येथील श्री. नितीन साहेबराव चौधरी (वय ४९) यांचे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कळमसरे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात […]
ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन
![]()
ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून त्याला कॅबिनेट दर्जा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री श्रीमती […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन.
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन. मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी सुसज्ज अशा या अतिथीगृहामुळे राज्याच्या आदरातिथ्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित […]
ज्ञान आणि जीवनकलेचे मंत्र देऊन अस्तास गेलेले एक कर्मयोगी…स्व.डी.वाय.पाटील..!*
![]()
*ज्ञान आणि जीवनकलेचे मंत्र देऊन अस्तास गेलेले एक कर्मयोगी…स्व.डी.वाय.पाटील..!* पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि विविध क्षेत्रात कार्यप्रवण राहून कौटूंबिक आणि सामाजिक जीवनातील आपल्या कार्याच्या क्षमतेप्रमाणे स्मृती कायम ठेवत या जगाचा निरोप घेत असतो. मनुष्याची आयुष्यातारा ही जन्म आणि मृत्यू या दोन बिंदुंना जोडलेली असते.आयुष्याच्या कृतार्थ प्रवासात जन्म हा त्याचा शुभारंभ तर मृत्यू हा त्याच्या […]
लोकमातेच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व गणवेश वितरण !… , संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा यांच्याकडून ३१०० रु.चा धनादेश ! ,माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्याकडून ५ गणवेश !
![]()
लोकमातेच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व गणवेश वितरण !… संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा यांच्याकडून ३१०० रु.चा धनादेश ! माजी विद्यार्थी नितीश कापडणे यांच्याकडून ५ गणवेश ! धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे जगातील आदर्श महामाता राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन […]
योग्य व संतुलित आहार सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली — डॉ.अमित चित्ते.
![]()
योग्य व संतुलित आहार सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली — डॉ.अमित चित्ते. जळगांव प्रतिनिधी: वयाच्या चाळीशीनंतर व्हिसेरल फॅट हा मानवी जीवनशैलीवर प्रभाव करणारा महत्त्वाचा घटक आहे. योग्य व संतुलित आहार, व्यायामाची सातत्यता, पूर्णवेळ झोप, तसेच ताणविरहित मानसिकता ही सुदृढ मानवी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.मधुमेहापासून शरीराला वाचविण्यासाठी नियंत्रित जीवनशैली व आहार हा उत्तम उपाय आहे. असे प्रतिपादन जळगांव शहरातील […]

