संपादकीय
वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब…
![]()
वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब… सध्या लग्नसराईची धामधूम सर्वत्र सुरू आहे. रोषणाई, डीजे, आलिशान हॉटेल्स, महागडे पोशाख, शेकडो पदार्थांची रेलचेल आणि दिखाव्याची स्पर्धा… समाजातील श्रीमंतीचे प्रदर्शन जणू काही उत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहे. अशाच एका करोडपती नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी मी दोन-तीन दिवस मुक्कामाला गेलो होतो. लग्न एका […]
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी .
![]()
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी . ——————————————————————— आशिया खंडातील पहिली ग्रामपंचायत , मुंबई प्रांतातील दुसरी नगरपालिका म्हणून ज्या रहिमतपूर चा ऊल्येख केला जातो त्या रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक ५ मे १९२६ रोजी सभा झाली होती . १६ व्या शतकात आदिलशाहीतील रहिमत खान […]
जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती .
![]()
जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती . :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: भारतातील कलिंग राज्याचे बौद्ध धर्मीय शैलेंद्र राज वंशीय घराणे ( महायानी ) ई. स. ७५० च्या दरम्यान इंडोनेशियात गेले . तिथं त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करून ते दक्षिण पूर्व आशिया पर्यंत विस्तारित केले . या राजवांशातील राजा इंद्र यांनी ई.स. ७८२ ते ८१२ […]
हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!
![]()
हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!! भारतामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीची अलिखित सत्ता होती. या काळात तयार केलेले ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन सोडवून दांभिक गोष्टीवर भर देणारे होते. विश्व कल्याणाचा संदेश देत होते परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार या ग्रंथांमधून होत होता. या ग्रंथांमध्ये मनुस्मृति हा ग्रंथ मानवतेला कलंक लावणारा, समतेला नाकारणारा, […]
रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”
![]()
“रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर” हनुमान एकनिष्ठावंत भक्त ज्याने रामांच्या चरणी आपले उभं आयुष्य संपवलं.आज असं गाव खेड नसेल जिथ हनुमानाच मंदिर नसेल .याच कारण लोकांना कळत की,सच्चा भक्त देवाचा कोण आहे.हनुमान रामायनात आपल्याला एक गुणसंपन्न,सच्चा ,पवित्र निर्मळ मनाचा मधुर वाणी असलेला बलशाली देहयष्टी लाभलेला उंच पुरा अतिशय आकर्षक पुरूष .या बजरंगबलीला ना शरीराचा […]
वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!!
![]()
वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!! भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत. भारताच्या प्राचीन काळामध्ये आर्य विदेशातून आल्यानंतर त्यांनी वैदिक काळामध्ये विविध ग्रंथ तयार केले. त्यामध्ये चार वेद, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषद यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. कालांतराने या ग्रंथांचे अनुकरण करण्याची शक्ती वाढल्याने त्या काळात पुरोहितांची मक्तेदारी वाढली. त्यांच्या […]
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश
![]()
“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश अमळनेर प्रतिनिधी पाणी म्हणजे जीवन… पण त्या जीवनदायिनी घटकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र दिवसेंदिवस अधिक ‘सोयीस्कर’ आणि विसंगत होत चालला आहे. पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी एका विचारप्रवर्तक संदेशातून याच वास्तवावर अचूक बोट ठेवले आहे. “पाण्याची […]
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!
![]()
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!! महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे म्हणजेच मोठा भू प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. रयतेची काळजी करणारा शिवबा सारखा राजाही झाला. सत्य मांडण्याच्या व कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवणारे संत नामदेव, संत तुकाराम यासारखे क्रांतिकारी संत झालेत. ज्या महान पती-पत्नी स्वतःच्या संसाराचा विचार […]
अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!
![]()
अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …! खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका […]
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा
![]()
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी “रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या […]

