03 Mar, 2026

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन

Loading

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन ________________________________________ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर ( शारदा कबीर ) यांचा जन्म २७ जानेवारी १९१२ ला झाला . त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे सुरवाती पासूनच पुरोगामी विचारसरणीचे होते . त्यांचे कुटुंब सारस्वत ब्राह्मण होते मात्र जातीयता , अस्पृश्यता ते अजिबात मानत नव्हते . त्यांनी त्यांच्या […]

1 min read

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद

Loading

युवकाला ज्ञानाची, प्रगल्भ विचाराची व विवेकाची गरज आहे-स्वामी विवेकानंद भारतात आस्तिक व नास्तिक या दोन्ही विचारधारा निर्माण झाल्या. आस्तिक विचारधारेमध्ये कर्मकांडाने व मूर्तिपूजेने थोतांड निर्माण होऊन मानवतावादी तत्त्वज्ञान लयास गेले. नास्तिक तत्त्वज्ञान याबद्दल लोकांची धारणा वेगळी झाली. विवेकवादावर उभे असलेले नास्तिक दर्शन चार्वाक, बुद्ध व महावीर यांच्यानंतर बरेच वर्ष चालले. आस्तिक विचारधारा ज्या पद्धतीने विकसित […]

1 min read

सत्यशोधिका माता फातिमाबी शेख जयंती विशेष* सत्यशोधक पी.डी.पाटील सर जिल्हाध्यक्ष -सत्यशोधक समाज संघ, जळगांव

Loading

*📙 सत्यशोधिका माता फातिमाबी शेख जयंती विशेष* सत्यशोधक पी.डी.पाटील सर जिल्हाध्यक्ष -सत्यशोधक समाज संघ, जळगांव जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९०० भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहकारी शिक्षिका, भारतातील थोर समाजसेविका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख होत्या. फातिमाबी शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी […]

1 min read

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.

Loading

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले. आज भारतात शिक्षणाची जी क्रांती दिसत आहे त्याचे श्रेय केवळ तात्यासाहेब ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. मनुवादाने पछाडलेल्या ह्या देशात बहुजन शिक्षण घेऊ शकत नव्हता.पेशवेशाही चा अंत नुकताच झाला होता परंतु त्याची धग गेलेली नव्हती अशा वेळी जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक व […]

1 min read

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

Loading

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हजारो वर्ष परंपरेच्या खायीत बुडालेला हा भारतीय समाज होता. यात उच्च निचतेच्या आधारावर शूद्रां वर, अतिशुद्रांवर अतिशय अन्याय होत होते .विचाराची शृंखला खंडित झालेली होती. धर्मचिकित्सा करणे पाप समजले जात होते. स्त्रियांवर च्या अन्यायावर बोलण्याची बंदी होती. विधवांचे केशवपन,सतीची चाल अशा असंख्य अनिष्ट रूढी असल्यामुळे […]

1 min read

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण

Loading

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण अमळनेर प्रतिनिधी विश्व मावेल असे विशाल हृदय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे होते. भगवान स्वामीनारायणांनी प्रबोधित केलेल्या अक्षर–पुरुषोत्तम उपासनेचे जगभर प्रवर्तन करणारे, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी स्थापलेल्या बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते तेजस्वी प्रेरणास्थान होते. प्रेम, करुणा, त्याग आणि सेवाभाव यांचा जिवंत […]

1 min read

मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस ,विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात

Loading

  मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात भारत देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला. उत्खननातून उघड झालेली ही संस्कृती मातृसत्ताक, समताधिष्ठित व मूल्यवर्धित होती. शेती, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भारत प्रगत होता. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या विवेकी […]

1 min read

संस्काराने प्रफुल्लित श्याम, प्रखर देशभक्त व मानवतेचा गुरुजी बनला!!!

Loading

संस्काराने प्रफुल्लित श्याम, प्रखर देशभक्त व मानवतेचा गुरुजी बनला!!! भारत भूमीला मानवतेचे अधिष्ठान पूर्वीपासून आहे… येथील मूळ संस्कृती संस्काराची मखर बांधलेली आहे… अशा या भूमीमध्ये मानवता उभी करण्यासाठी अनेक महापुरुषांनी योगदान दिलेले आहे.. त्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये साहित्याच्या व कृतीच्या माध्यमातून साने गुरुजींनी जगाला मानवतेचा संदेश दिला… अशा या ठोकणे त्याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या […]

1 min read

शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..*शब्दांकन, श्री शरद भिका पाटील, इंग्रजी शिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर

Loading

*शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..* सहल म्हणजे, केवळ प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे नसून.. त्या स्थळांचा इतिहास जगणे असते.. अभ्यासक्रमाच्या पुस्तकात केवळ चित्रात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवणे असते.. महाराष्ट्रातील हा जाज्वल्य इतिहास जगण्याची अनुभूती या सहलीदरम्यान विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आली.. *९ डिसेंबर २०२५ (मंगळवार)* सर्व प्रशासकीय परवानग्या घेत व सहलीचे […]

1 min read

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!

Loading

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!! भारतामध्ये अनेक लोक दानशूर म्हणून होऊन गेले… जमशेदजी टाटा यांच्या परिवाराने आपल्या देशाला अनमोल असे योगदान दिलेले आहे.. त्यांचे ज्वलंत उदाहरण रतन शेठ टाटा यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली … हाशिम प्रेमजी यांनी भारताला आपल्या संपत्तीतील भाग समाजकार्यासाठी दिलेला आहे… अशाच दानशूरांमध्ये […]

1 min read