17 Apr, 2026

हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!

Loading

हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!! भारतामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीची अलिखित सत्ता होती. या काळात तयार केलेले ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन सोडवून दांभिक गोष्टीवर भर देणारे होते. विश्व कल्याणाचा संदेश देत होते परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार या ग्रंथांमधून होत होता. या ग्रंथांमध्ये मनुस्मृति हा ग्रंथ मानवतेला कलंक लावणारा, समतेला नाकारणारा, […]

1 min read

रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”

Loading

“रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर” हनुमान एकनिष्ठावंत भक्त ज्याने रामांच्या चरणी आपले उभं आयुष्य संपवलं.आज असं गाव खेड नसेल जिथ हनुमानाच मंदिर नसेल .याच कारण लोकांना कळत की,सच्चा भक्त देवाचा कोण आहे.हनुमान रामायनात आपल्याला एक गुणसंपन्न,सच्चा ,पवित्र निर्मळ मनाचा मधुर वाणी असलेला बलशाली देहयष्टी लाभलेला उंच पुरा अतिशय आकर्षक पुरूष .या बजरंगबलीला ना शरीराचा […]

1 min read

वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!!

Loading

वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!! ‌ ‌ भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत. भारताच्या प्राचीन काळामध्ये आर्य विदेशातून आल्यानंतर ‌ त्यांनी वैदिक काळामध्ये विविध ग्रंथ तयार केले. त्यामध्ये चार वेद, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषद यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. कालांतराने या ग्रंथांचे अनुकरण करण्याची शक्ती वाढल्याने त्या काळात पुरोहितांची मक्तेदारी वाढली. त्यांच्या […]

1 min read

“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश

Loading

“पाण्याची एक्सपायरी डेट” — खरंच असते का? सोयीच्या मानसिकतेतून पाण्याचा अपव्यय; सभापती कैलास पाटील यांचा मार्मिक संदेश अमळनेर प्रतिनिधी पाणी म्हणजे जीवन… पण त्या जीवनदायिनी घटकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र दिवसेंदिवस अधिक ‘सोयीस्कर’ आणि विसंगत होत चालला आहे. पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी एका विचारप्रवर्तक संदेशातून याच वास्तवावर अचूक बोट ठेवले आहे. “पाण्याची […]

1 min read

माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!

Loading

माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!! महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे म्हणजेच मोठा भू प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात‌ अनेक महापुरुष होऊन गेले. रयतेची काळजी करणारा शिवबा सारखा राजाही झाला. सत्य मांडण्याच्या व कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवणारे संत नामदेव, संत तुकाराम यासारखे क्रांतिकारी संत झालेत. ज्या महान पती-पत्नी स्वतःच्या संसाराचा विचार […]

1 min read

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …!

Loading

अहिराणी भाषेतील गोडवा जपणार “जानकी नं लगीन” सुभाष अहिरे लिखित अस्सल अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह …! खानदेशात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं साहित्य विश्वातील नाव म्हणजे सुभाष अहिरे नाना यांचं “जानकीनं लगीन” हा अहिराणी भाषेतील एकांकिका संग्रह चेतक बुक, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या 114 पेजेसच्या एकांकिका संग्रहात अनुक्रमे, जानकी नं लगीन ,आहेर ,चटका […]

1 min read

डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा

Loading

डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी “रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या […]

1 min read

दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र*

Loading

*दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र* आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची पायरी ठरते. करिअरच्या असंख्य संधी, वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन […]

1 min read

शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी

Loading

‘ शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी ———————————————————————– १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द […]

1 min read

दुर्बीनलायी दखेल बा,तथागता* (अहिरानी लिखायीनीं समीक्षा, संपादक प्रा.वा.ना.आंधळे)

Loading

*दुर्बीनलायी दखेल बा,तथागता* (अहिरानी लिखायीनीं समीक्षा, संपादक प्रा.वा.ना.आंधळे)

1 min read