संपादकीय
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा
![]()
डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी “रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या […]
दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र*
![]()
*दहावीची निर्णायक वाटचाल: तणावरहित यशासाठी संतुलित जीवनशैलीचा मंत्र* आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात दहावीची परीक्षा ही केवळ शैक्षणिक टप्पा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची पायरी ठरते. करिअरच्या असंख्य संधी, वाढती स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन […]
शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी
![]()
‘ शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी ———————————————————————– १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द […]
कीर्तनातून समाजक्रांती घडविणारे गाडगे बाबा
![]()
गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती —————————————————— गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झला . हे वर्ष त्यांच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे . अगदी निरक्षर असलेले गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून अगदी उच्याविद्याविभुशित लोकांनाही लाजवतील असे विचार मांडत असत . समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती , रूढी परंपरा , […]
सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!
![]()
सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!! महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवडे नावाचे गाव आहे. अशा गावात मालोजी सकपाळ नावाचे गृहस्थ राहत होतो.ते इंग्रज सैन्यामध्ये शिपाई होते. त्यांच्या नात्यातील लोक इंग्रज सैन्यामध्ये काम करीत होते. मालोजी सकपाळ यांनी आपल्या रामजी नावाच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन सैन्यामध्ये भरती केले. त्यावेळी महार समाजातील अनेक लोक […]
समता, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा संदेश : संत रविदास जयंती विशेष
![]()
‘ मन चंगा तो कठोती मे गंगा ‘ राष्ट्रीय संत गुरु रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात रविवारी माघ पौर्णिमा सन 1376 मध्ये वाराणसी येथे मांडूरगड या ठिकाणी झाला. जन्मवार रविवार असल्यामुळे रविदास असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक लेखकांची मते आहेत. संत शिरोमणी गुरु रविदास स्वतःच्या जन्माविषयी कथन करतात ___l ‘ काशी ढीग मांडुर स्थाना […]
सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!
![]()
सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!! भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये एक विश्वाच्या मानवाचा विचार करणारा संत होऊन गेला तो म्हणजे संत रविदास.. संत रविदास यांना विविध नावांनी संबोधले जाते. कोणी त्यांना रोहीदास,रैदास,रविदास अशा नावांनी ओळखले जाते. संत रविदास यांच्या जन्म वाराणसी येथील मांढुरगड येथे […]
“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड
![]()
“दादा माणूस” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार : निर्णयक्षम, थेट आणि प्रशासनावर मजबूत पकड महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले, पण “काम करणारा नेता” ही ओळख ज्यांनी कायम ठेवली, त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव ठळकपणे घेतले जाते. राजकारणात भावनांपेक्षा निर्णय, भाषणांपेक्षा कृती आणि आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी यांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा अशी त्यांची प्रतिमा […]
लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!
![]()
लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम! बंधूतुल्य पत्रकार मित्र आणि उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार महर्षींची आनंददायी उपस्थिती! सतत विसंगती… विषमता… अन्याय…अत्त्याचार… अनाचाराविरूध्द लेखणीचा संघर्ष आणि शासन, प्रशासनाला सेवा देत धावणारा पत्रकार…!”राष्ट्राचा चौथा आधारस्तंभ” म्हणून राजकीय बोलघेवड्यांकडून त्याची स्तूती […]

