04 Mar, 2026

डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –,माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

Loading

डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई अमळनेर प्रतिनिधी आपण दिनांक 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपण भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस आर रगनाथन् यांचे स्मरण करतो वाचकांसाठी प्रत्येक पुस्तके पुस्तकांसाठी वाचक पुस्तकांचे जतन वाचनालय् ग्रंथालय ही वाढवणारी संस्था […]

1 min read

“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”

Loading

“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी” अमळनेर प्रतिनिधी सण-पावन राहिला म्हणजे आई हमखास पुरणपोळी करायची.. तिच्या हाताला विशिष्ट चव होती.. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलं, तरी सण आठ दिवसावर आहे या अगोदरच तिची मनात तयारी सुरू व्हायची.. त्या दिवशी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ, गुळ इ. इ. पदार्थांची जमवा-जमव तिची सुरू असे.. लहानपणी आम्हा पोरांना […]

1 min read

मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!!

Loading

मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!! भारतीय संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात. आर्य भागामध्ये आल्यावर येथे वैदिक संस्कृती निर्माण झाली. कृषी संस्कृती ही सिंधू संस्कृतीची देणगी आहे. भारतात सर्व सण शेतीवर आधारित आहे. सिंधू संस्कृतीतील मातृदेवता निऋती यांनी शेतीच्या हिताचे निर्णय आपल्या काळात घेतल्याची […]

1 min read

बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा

Loading

बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा आयुष्यभर आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या बैलाच्या स्मरणार्थ त्याच्या विषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी वर्गात साजरा करण्यात येतो. या पोळ्याच्या काही जुन्या स्मृती आठवल्या तर आज सुद्धा मन भरून येते. साधारणतः तो काळ 1980 -85 च्या होता.त्या काळातला पावसाळा हा पोळ्या नंतर साधारण जर […]

1 min read

सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!

Loading

सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!! भारतामध्ये २ महाकाव्य लिहिली गेली ती म्हणजे रामायण व महाभारत होय. ही साहित्यिकृती पद्य रूपामध्ये लिहिली गेली. या काव्याचे कथानक पद्य रूपामध्ये आढळते. साहित्याची अनमोल कृती म्हणून हे काव्य मानली जातात.होमर नावाच्या कवीने ही महाकाव्य लिहिण्याची नोंद आहे. अश्वघोष या विचारवंतानेही बुद्धांच्या जीवनावर पद्य स्वरूपात काव्य लिहिलेले […]

1 min read

उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश

Loading

  उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर. ‌ भारतामध्ये अनेक स्त्रियांनी राज्यकारभार करून आपली अमीट अशी छाप उमटवून ठेवलेली आहे. राजे छत्रपती शिवबाच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वतः युद्धाला सामोरे जाऊन कर्तबगार वीरांगणा म्हणून नाव कमविले. शिवाजी महाराजांच्या सून ताराबाई शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तसेच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने राज्यामध्ये समता निर्माण केली. त्याच […]

1 min read

सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!…

Loading

सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!… भारत हा मूळ सिंधू अर्थात कृषीसंस्कृती असलेला देश. या देशामध्ये स्त्री सत्ताक,मातृसत्ताक तसेच गणव्यवस्था होती. या देशात निऋत्ती नावाची गणमाता होती. आपली मूळ संस्कृती कृषी संस्कृती होय. आर्यांनी या देशातील मूळ क्षेत्रीय लोकांवर हल्ले करून, आपापसात भांडणे लावून, अनेक षडयंत्र करून येथील संस्कृती बुडविली. सिंधू संस्कृतीत उत्तम पद्धतीची विवाहसंस्था होती. […]

1 min read

बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!!

Loading

बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!! ‌‌ प्रत्येक देशात आदिवासी जमात ही काटक, कष्टाळू, स्वाभिमानी जमात म्हणून ओळखली जाते. आदिवासी म्हणजे या देशातील मूळ रहिवास असलेले लोक होय. बऱ्याच टोळ्या विदेशातून येऊन भारतामध्ये स्थिरस्थावर झाल्या . सर्वप्रथम भारतामध्ये आर्य आले. त्यानंतर मोगल आले . त्यानंतर फ्रेंच ,डच, इंग्रज भारतामध्ये येऊन राज्यकारभाराची लालसा मनात […]

1 min read

माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर

Loading

माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर आपल्या अस्सल मराठवाडी आणि खानदेशी बोलीने मराठी साहित्य क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धों. महानोर दादांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेड तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका सामान्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबात झाला. पळसखेड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदेशच्या (जळगाव जिल्ह्याला […]

1 min read

माझा लेख ! माझे विचार!

Loading

🌹🌹माझा लेख 🌹🌹 विषय: प्रार्थना !! नमस्कार , वाचक मित्रांनो आज माझा विषय आहे “प्रार्थना” !प्रार्थना म्हणजे मनापासुन केलेली देवाची आठवण. तु बुद्धी दे !नवतेज दे! सद्भावना विश्वास दे ! ही एक प्रार्थनाच आहे.आपण देवाला विनवणी करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे! आरोग्य दे! सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव! सर्वांचं भलं कर! कल्याण कर,रक्षण […]

1 min read