भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन
![]()
भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन जळगांव प्रतिनिधी ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मुक्ता महाजन माजी विभाग प्रमुख (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र […]
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. बुधवारी […]
आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन* *अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!* *त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!*
![]()
*आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन* *अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!* *त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!* देवाच्या मानव निर्मिती फॅक्टरीत “आईं-बाप” हे प्रॉडक्ट बनवताना देवाच्या रिसर्च टीमला कित्ती कित्ती कसब पणाला लावले असेल? फॉर्म्युला तयार करताना आपल्या लेकरांवर […]
मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान
![]()
मायेची सावली, आपुलकीचा सुवास – डिवायएसपी वासुदेव देसले व सुषमाताईंचा गजानन परिवाराचा केला सन्मान अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) अमळनेर येथील संत गजानन परिवारातील महिला भगिनी, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी नाशिकला गेल्या. या पवित्र प्रवासादरम्यान त्यांच्या सहकार्यची जबाबदारी स्वतः घेतली ती नाशिक ग्रामीणचे डिवायएसपी वासुदेव देसले साहेब आणि कृषी उत्पन्न […]
हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली
![]()
हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली (मुंबई – विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागांत विविध देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले […]
प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न
![]()
प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न जळगांव प्रतिनिधी ( – “प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण आहे ,मानव एकमेव प्राणी प्रश्न विचारू शकतो “असे प्रतिपादन प्रसिद्ध विज्ञान लेखक नितीन हांडे यांनी केले.नोबेल फाउंडेशन आयोजित ‘युवक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात […]
कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !
![]()
*कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]
२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन
![]()
२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन सात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांचा २२ वर्षांचा संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यानंतर व सात्री पुनर्वसन कृती समितीच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकऱ्यांमध्ये […]
लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर
![]()
लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर अमळनेर प्रतिनिधी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला गवसणी घालणारे कवी साहित्यिक आणि पत्रकार सुभाषदादा पाटील घोडगावकर ! महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार कवी साहित्यिक माननीय श्री दादासाहेब सुभाष मोतीराम पाटील (घोडगावकर) यांचा जन्म भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन जन्मदिवस […]
हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम”
![]()
“हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ हा दिवस एका कुटुंबासाठी सुटकेचा श्वास घेऊन आला. मुंदडानगर-२, अमळनेर येथील बालक हितेश रवींद्र पाटील काल सायंकाळी ट्युशनला जातो असे सांगून घरातून निघाला, परंतु रात्री उशिरापर्यंत परतला नाही. अचानक हरवलेल्या या मुलाच्या शोधासाठी परिसरात चिंता […]

