अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती
![]()
अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्या शुभ हस्ते व विविध मंत्री महोदय आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्यानंतर हे […]
शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे – २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
![]()
शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे – २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ […]
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
![]()
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान श्री प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाचे वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे वतीने चांदवड नाशिक येथे प्रवीण काकडे संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक […]
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार
![]()
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार समरसता साहित्य परिषद जळगांव द्वारा क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दि. १२ एप्रिल रोजी “काव्यजागर” कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. थोर महापुरुषांचे कार्य आणि सामाजिक आशयावर आधारित […]
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन , नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
![]()
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील भाटेवाडी येथे आयोजित नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी घटना घडली. पारोळा येथील ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक श्री सतीश दशरथ पाटील यांच्या ‘मेहनतीचे मोल’ […]
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप , वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास
![]()
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास अमळनेर प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसंत नगर तांडा (ता. पारोळा) येथील डॉ. शुभम सीताबाई निंबा जाधव. ऊसतोड कामगार कुटुंबातील या […]
पेन्शन, भरती, सेवा प्रश्नांवरून राज्यात संपाची हाक २१ एप्रिलपासून लाखो कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर उतरणार
![]()
पेन्शन, भरती, सेवा प्रश्नांवरून राज्यात संपाची हाक २१ एप्रिलपासून लाखो कर्मचारी-शिक्षक रस्त्यावर उतरणार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यभरातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) व समन्वय समितीच्या वतीने दि. २१ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री […]
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!
![]()
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया! अमळनेर प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे निसर्गाची साथ कमी मिळत असतानाही अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन करत शहराचा पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जळोद नदीची पातळी घटल्याने निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ‘कलाली डोहा’तून पाणी उपसा सुरू करून नागरिकांना मोठा […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(प्रा.संदीप महाजन) जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न नुकतेच संपन्न झाले.जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबवत असते. त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणाच्या संरक्षण व […]
आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
![]()
आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे:(मनिलाल शिंपी)महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग अंतर्गत ठाणे विभागासाठी रस्ता सुरक्षा अभियान विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक […]

