अमळनेर
घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा. तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी
![]()
“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा. तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी अमळनेर प्रतिनिधी : -बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुराचा अमळनेर शहर व तालुक्याला मोठा फटका बसला. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान […]
टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन , विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
“टिळकांच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अण्णाभाऊंच्या साहित्यसूर्याचा जागर; साने गुरुजी व नुतन विद्यालयात प्रेरणादायी अभिवादन” विचार, साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्याचा वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडला; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूल व नुतन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता […]
पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
![]()
पूरग्रस्तांच्या न्यायासाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका; तातडीच्या पंचनामे व आर्थिक मदतीची प्रशासनाकडे जोरदार मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी : दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! , अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
![]()
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले महेंद्र पाटील; मानवतेचा हात देत उभा केला आशेचा दीप! अमळगावातील पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; नुकसानाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पाटील) अमळनेर तालुक्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः पातोंडा–अमळगाव गटातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे पातोंडा […]
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
![]()
जनसेवेच्या वाटेवर कर्तृत्वाची झेप! सौ. कुमुदिनी पाटील यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन […]
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन , उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार
![]()
सोनगीरमध्ये शोककळा; लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे निधन उद्या सकाळी १० वाजता सोमेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार सोनगीर प्रतिनिधी सोनगीर येथील कै. ग. भा. लक्ष्माबाई विठ्ठल माळी यांचे आज दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे माळी समाजासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता राहत्या […]
अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत
![]()
अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. अतिवृष्टीमुळे गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसर व मुख्य […]
“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार”
![]()
“अडकल्या चार लेकी, धावून आल्या रिता ताई; पुराच्या संकटात दिला सुरक्षिततेचा आधार” अतिवृष्टीत बंद झाले मार्ग, चार विद्यार्थिनींची झाली अडचण; स्वतःच्या वाहनातून सुरक्षित पोहोचवले खवशी गावात अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार) :मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा संकटाच्या काळात एका छोट्याशा मदतीने चार विद्यार्थिनींना मोठा आधार मिळाला आणि माणुसकीचे […]
अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश
![]()
अमळनेरमधील पूरग्रस्त भागाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना दिला धीर, प्रशासनाला आदेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची आज खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील […]
धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
![]()
*धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

