संपादकीय
*जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
![]()
**जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक भारतीय जनगणना 2027 च्या कामानिमित्त माझी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असून मी माझ्या सहा प्रगणकांसह विविध भागांमध्ये माहिती संकलनासाठी भेटी देत आहे. या भेटीदरम्यान कागदोपत्री आकडेवारीच्या पलीकडे जाऊन समाजाचे एक वेगळे आणि अस्वस्थ करणारे वास्तव पाहण्याची संधी मिळाली. देश आज प्रगतीच्या दिशेने […]
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम
![]()
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम ‘समदुःखींच्या सहकार्याने मद्यमुक्ती’ या तत्त्वावर उभारलेली ए.ए. संघटना आज १८० हून अधिक देशांत कार्यरत; लाखो कुटुंबांना दिला नवजीवनाचा आधार मराठी लाईव्ह न्यूज | विशेष लेख १० जून हा दिवस जगभरातील अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए.ए.) अर्थात अनामिक मद्यपी संघटनेचा स्थापना दिन म्हणून साजरा केला […]
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख —
![]()
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख — > समाजाच्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या *युवक, महिला, शेतकरी, तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची भूमिका* आजचा काळ स्पर्धेचा, परिवर्तनाचा आणि नव्या संधींचा आहे. समाजाची प्रगती केवळ काही नेत्यांच्या प्रयत्नांवर होत नाही, तर युवक, महिला, […]
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?”
![]()
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?” आज देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे दावे मोठ्या प्रमाणावर केले जातात. डिजिटल इंडिया, विकसित भारत, जगातील महासत्ता अशा घोषणा सातत्याने ऐकायला मिळतात; पण दुसरीकडे वास्तव मात्र अत्यंत भयावह आणि चिंताजनक दिसत आहे. देशातील सामान्य माणूस, शेतकरी, बेरोजगार तरुण, शिक्षक, कर्मचारी, महिला आणि मध्यमवर्गीय […]
“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..
![]()
“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली? महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह.. देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना “कॉकरोच जनता पार्टी” नावाच्या नव्या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत […]
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल ,सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान
![]()
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात ११ मे १८८८ हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मानला जातो. या दिवशी पुणे येथे आयोजित भव्य जाहीर सभेत समाजक्रांतीचे प्रणेते, स्त्रीशिक्षणाचे जनक आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांना […]
वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब…
![]()
वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब… सध्या लग्नसराईची धामधूम सर्वत्र सुरू आहे. रोषणाई, डीजे, आलिशान हॉटेल्स, महागडे पोशाख, शेकडो पदार्थांची रेलचेल आणि दिखाव्याची स्पर्धा… समाजातील श्रीमंतीचे प्रदर्शन जणू काही उत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहे. अशाच एका करोडपती नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी मी दोन-तीन दिवस मुक्कामाला गेलो होतो. लग्न एका […]
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी .
![]()
बाबासाहेबांच्या रहिमतपूर सभेची अर्थात ‘ सातारा जिल्हा महार परिषदेची ‘ शताब्दी . ——————————————————————— आशिया खंडातील पहिली ग्रामपंचायत , मुंबई प्रांतातील दुसरी नगरपालिका म्हणून ज्या रहिमतपूर चा ऊल्येख केला जातो त्या रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक ५ मे १९२६ रोजी सभा झाली होती . १६ व्या शतकात आदिलशाहीतील रहिमत खान […]
जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती .
![]()
जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती . :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: भारतातील कलिंग राज्याचे बौद्ध धर्मीय शैलेंद्र राज वंशीय घराणे ( महायानी ) ई. स. ७५० च्या दरम्यान इंडोनेशियात गेले . तिथं त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करून ते दक्षिण पूर्व आशिया पर्यंत विस्तारित केले . या राजवांशातील राजा इंद्र यांनी ई.स. ७८२ ते ८१२ […]
हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!
![]()
हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!! भारतामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीची अलिखित सत्ता होती. या काळात तयार केलेले ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन सोडवून दांभिक गोष्टीवर भर देणारे होते. विश्व कल्याणाचा संदेश देत होते परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार या ग्रंथांमधून होत होता. या ग्रंथांमध्ये मनुस्मृति हा ग्रंथ मानवतेला कलंक लावणारा, समतेला नाकारणारा, […]

