इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले
![]()
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले धरणगाव, १६ सप्टेंबर : इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव] ( टाटा बिल्डींग इंडिया तर्फे)यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ” आत्मनिर्भर भारत” या विषयावर आधारित ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला […]
महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* , जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी
![]()
*महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी पुणे प्रतिनिधी ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन, सी लॅब फॉर चिल्ड्रेन, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील एस एम जोशी फाऊंडेशन यांच्या सभागृहात महाराष्ट्रातील सर्व […]
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार
![]()
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी “कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तिचे खरे संघटन असणे गरजेचे आहे. अध्यक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण संघटनेत अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यक्षाचा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मान्य असावा. तो नेहमी कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा असावा, यालाच […]
“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”
![]()
“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध” जळगांव प्रतिनिधी मानवी मन आणि मानवी जीवन कवितेनेच समृद्ध होत आले असून ती ठायी ठायी प्रेरणेचा स्त्रोत म्हणूनच कामी आली आहे.संस्कार आणि संस्कृतीची जननी असल्याचे स्पष्ट करतांना संत साहित्यापासून तर खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे समर्पक संदर्भ देत विद्यार्थी वृंदास मंत्रमुग्ध केले.काल […]
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम
![]()
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम प्रतिनिधी | पिंपळे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत वृक्षदिंडी घेऊन गावातून वृक्षारोपण करण्याचे वृक्षदिंडीतून आवाहन करण्यात आले. – यावेळी कै सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय शालेच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष […]
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”
![]()
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा” अमळनेर :(महेंद्र पाटील) “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे. जागतिक अवयवदान […]
चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य
![]()
चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य चांदसर (ता. धरणगाव) प्रतिनिधी : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चांदसर येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेच्या मोबिलायझर सौ. मनीषा बैसाणे यांनी पालकांना प्रकल्पाची ओळख, पार्श्वभूमी, ध्येय […]
कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण: (मनिलाल शिंपी ) नुकताच खान्देश कुंभार समाज, कल्याण संस्थेचा स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सन २०२५, आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. सतिष दादा दरेकर (संस्थापक अध्यक्ष,कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश),मा.श्री. रमाकांत क्षिरसागर (प्रदेश अध्यक्ष, कुंभार समाज […]
कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार!
![]()
कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय गट (१४, १७, १९ वर्षांखालील) मुलामुलींची तलवारबाजी स्पर्धा १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक तरुण खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या तलवारबाजीचे कौशल्य दाखवले. […]
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य
![]()
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य मुंबई,. १७ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका अभिनव आवाहनाला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू […]

