प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन*
![]()
*प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विचारवंत, लेखक, पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आज विधिमंडळात त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. […]
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम*
![]()
*“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम* *जळगाव, दि. १७ (जिमाका) :* “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाअंतर्गत कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शैक्षणिक […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा खासदार स्मिताताई वाघ, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ-पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष योगेश गोविंदा महाजन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी) : दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार स्मिताताई […]
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले
![]()
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले धरणगाव, १६ सप्टेंबर : इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव] ( टाटा बिल्डींग इंडिया तर्फे)यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ” आत्मनिर्भर भारत” या विषयावर आधारित ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला […]
महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* , जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी
![]()
*महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी पुणे प्रतिनिधी ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन, सी लॅब फॉर चिल्ड्रेन, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील एस एम जोशी फाऊंडेशन यांच्या सभागृहात महाराष्ट्रातील सर्व […]
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार
![]()
कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी “कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तिचे खरे संघटन असणे गरजेचे आहे. अध्यक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण संघटनेत अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यक्षाचा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मान्य असावा. तो नेहमी कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा असावा, यालाच […]
“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”
![]()
“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध” जळगांव प्रतिनिधी मानवी मन आणि मानवी जीवन कवितेनेच समृद्ध होत आले असून ती ठायी ठायी प्रेरणेचा स्त्रोत म्हणूनच कामी आली आहे.संस्कार आणि संस्कृतीची जननी असल्याचे स्पष्ट करतांना संत साहित्यापासून तर खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे समर्पक संदर्भ देत विद्यार्थी वृंदास मंत्रमुग्ध केले.काल […]
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम
![]()
पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम प्रतिनिधी | पिंपळे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत वृक्षदिंडी घेऊन गावातून वृक्षारोपण करण्याचे वृक्षदिंडीतून आवाहन करण्यात आले. – यावेळी कै सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय शालेच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष […]
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”
![]()
“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा” अमळनेर :(महेंद्र पाटील) “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे. जागतिक अवयवदान […]
चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य
![]()
चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य चांदसर (ता. धरणगाव) प्रतिनिधी : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चांदसर येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेच्या मोबिलायझर सौ. मनीषा बैसाणे यांनी पालकांना प्रकल्पाची ओळख, पार्श्वभूमी, ध्येय […]

