स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांचे आल्पशाआजाराने निधन कळमसरे येथून उद्या दुपारी अकरा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथे गुरव परीवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात दुधाचा व्यवसाय करत मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत विद्याविभूषित केले..स्व.मुक्ताबाई नीलकंठ गुरव यांनीअत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे राहटगाडे सुरळीत सुरू ठेवले… त्यात मुलांचे शिक्षण पुर्ण केले… त्यांना […]
बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर
![]()
बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखनासाठी निरंतर चैतन्य देणे या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात […]
३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न.
![]()
३४ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त नंदुरबार येथे डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये वाहतूक नियमांवर चर्चासत्र संपन्न. ( डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दला मार्फत ” रस्ता सुरक्षा पथकाची (आर एस पी) स्थापना) “ अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी पथकाचे कार्य मोलाचे ठरेल;: पी एस आय दिलीप गांगुर्डेनंदुरबार( प्रतिनिधी)३४ […]
दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार
![]()
दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार अमळनेर प्रतिनिधी – सन 2024 मध्ये इयत्ता दहावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोबेल फाउंडेशन तर्फे विनामूल्य महासेमिनार “दहावीची रणधुमाळी” चे आयोजन करण्यात आलेले आहे.नवीन राष्ट्रीय धोरणाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक गौरव महाले व करिअर […]
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
![]()
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा एल्गार जळगाव प्रतिनिधी:राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत. शासन दरवर्षी ह्या समस्या सोडण्यासंदर्भात आश्वासने देऊन वेळ मारून […]
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—
![]()
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे जनजागृती.—मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम गोवर्धन येथे आज शिबिराच्या चौथ्या दिवशी श्रमदान करण्यासाठी रॅली काढली.श्रमदानापूर्वी रॅलीने “सक्षम युवा समर्थ भारत” असा जयघोष केला. आणि या ग्रामच्या चौफुलीवर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘नशा करे दुर्दशा’ या […]
उमेश काटे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर
![]()
उमेश काटे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर धुळे येथे रविवारी होणार पुरस्काराचे वितरण अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा दै.सकाळ चे तालुका प्रतिनिधी उमेश प्रतापराव काटे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. धुळे […]
अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार
![]()
अमळनेर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री विकास देवरे साहेबांनचा सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला .नमूद प्रसंगी सरपंच परिषद च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ.सुषमाताई देसले पाटील ,श्री बाळाभाऊ धुमाळ , अध्यक्ष सरपंच परिषद जळगाव जिल्हा ,परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री महेंद्रभाऊ बोरसे ,तालुका महिला अध्यक्षा सौ,शितल पाटील ,जिल्हा संपर्कप्रमुख श्री चंद्रकांत पाटील, जिल्हा समन्वयक […]
वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
![]()
वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातपातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर: तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली असून मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.याआधी ही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना […]
जिराडी , व कावपिंप्री येथील माध्यमिक व प्राथमिक शाळामध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थीचे मोफत रक्त गट शिबिर
![]()
जीराडी , व कावपिंप्री येथील माध्यमिक व प्राथमिक शाळामध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थीचे मोफत रक्त गट शिबिर अमळनेर प्रतिनिधीजिराडी , व कावपिंप्री येथिल माध्यमिक व प्राथमिक शाळा मध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थी चे मोफत रक्त गट शिबिर घेण्यात आले ,, याप्रसंगी अध्यक्ष सुनील पाटील ,, उपाध्यक्ष रमेश महाजन, तसेच […]

