जळगांव
धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा ! द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा !
![]()
धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा ! द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा ! धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील सावता महाराज फुळमाळी समाज मोठा माळीवाडा व समस्त माळी समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा १९९ व्या जयंतीचा […]
सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
![]()
*सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* असोदा:- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलासदादा चौधरी यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मंचावर पर्यवेक्षक लालसिंग पाटील, ज्येष्ठ शिक्षिका शुभांगीनी […]
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव प्रतिनिधी : दि. ११ एप्रिल २०२६, शनिवार रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालयात ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री […]
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा*
![]()
*बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा* जळगाव दि. १० :- समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या […]
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार , मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
![]()
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी जंळगाव प्रतिनिधी: नुकतीच अकरावी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १४ […]
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न
![]()
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न जळगाव (प्रतिनिधी) दि.१०/०४/२०२६ : गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता २०२६ अंतर्गत जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांच्या परीक्षण व मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच स्पर्धा […]
जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
![]()
*जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* उग्रवाद्यांच्या गोळीबारात जखमी होऊनही कर्तव्य निभावले; 74% अपंगत्वावर मात करत देशसेवा सुरूच *जळगाव दि. – १० एप्रिल : कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती असून गोळीबारात गंभीर जखमी होऊनही जबाबदारी पूर्ण करणारे जावेद […]
समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ -जयसिंग वाघ
![]()
‘ समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ जयसिंग वाघ ——————————————————————- जळगाव :- भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समतावादी विचार महापुरुषांनी रुजविण्याचा जो महत्त्वपूर्ण प्रयत्न केला त्या प्रयत्ना मुळेच भारतीय लोकशाहीची सुरक्षितता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची असून विषमतावादी विचारधारेला समतावादी विचार हा रोखणारा असतो , समताधिष्ठित समाजात माणसाला माणूसपण , प्रतिष्ठा प्राप्त होते व तो आपला सर्वांगीण विकास […]
पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न
![]()
पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी एकूण 57 स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयावर चित्र काढून महात्मा […]
मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*
![]()
*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]

