एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न
![]()
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न जळगांव – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दि.०४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहाज दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल यासदर्भात या कार्यशाळेअंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. […]
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न
![]()
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न दिनांक.07/09/2025 रोजी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार सोहळ्या संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. वसुधा वैभव नाईक मा. लेखिका,कवियत्री , समाजसेविका , प्रमुख पाहुणे.मा.श्री.आशुतोष अभिजित संकाये पाटील युवा अभिनेता झी क्लासिक टि.व्ही ,श्री. मुरलीधर मारोती बेडगे, स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट चित्रपट महामंडळ शहरप्रमुख […]
उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* , *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ*
![]()
*उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ* मुंबई, दि:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे यांनी श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा देशमुख संचालन करत असलेल्या “सावली केअर सेंटर” या […]
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
![]()
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा जळगांव प्रतिनिधी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिकृती साकारलेल्या ओम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम कोळी ह्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात […]
संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल- डॉ.अब्दुल करीम सालार
![]()
*संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल*. डॉ.अब्दुल करीम सालार जळगांव प्रतिनिधी विविध जाती, धर्म, भाषा, पंथ, विचार, राज्य आणि माणसं अशा साऱ्यांना एकत्रित ठेवून एकसंघ असणाऱ्या भारत देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख संविधानानेच दिलेली असल्याने होऊ घातलेल्या संविधान सन्मान संमेलनाने देशाला निश्चितपणे बळ मिळेल असे मत स्वागताध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी संविधान […]
जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना
![]()
जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना जळगांव प्रतिनिधी नुकत्याच सुप्रीम कोर्टाने पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहेत अशा सर्व शिक्षकांनी टीईटी द्यावी असा निर्णय दिलेला आहे. सदर प्रकरण एका अल्पसंख्यांक संस्थेबाबतीत होते. परंतु सर्व समावेशक असा निर्णय झाला चा प्राथमिक चर्चा दिसत आहे यातून कोणत्याही शिक्षकांनी घाबरून जाऊ नये कारण अद्याप […]
“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा” उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र..
![]()
“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा” उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या अनधिकृत शाळांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या […]
शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली मागणी
![]()
शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली मागणी हेमकांत गायकवाड ,जळगांव जिल्हाध्यक्ष,स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना चोपडा प्रतिनिधी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगाव […]
“शिक्षकांची परीक्षा की शासनाची संवेदनशीलतेची परीक्षा?”
![]()
*शिक्षकांसाठीच परीक्षा का?* विद्यमान सरकार प्रत्येक दिवसाला नवनविन जी. आर काढुन शिक्षकांना बेजार करीत आहे. शिक्षकांकडुन अशैक्षणिक कामे करून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. बहुजनांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांच्या काळात शिक्षण बंदी होती त्याप्रमाणे दिवस पुढे आणण्याची नांदी दिसत आहे. महाराष्ट्रात १२ हजार शाळा बंद झाल्याचे समजते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. भविष्यात शासकिय शाळेत शिकणारे […]
कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग!*, *अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण!*, *धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*
![]()
*कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग!*, *अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण!*, *धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*

