कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट , रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण
![]()
कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण अमळनेर प्रतिनिधी रोटरी इंटरनॅशनलच्या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोटरी क्लब अमळनेरने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत कृषी दिन आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण विषयांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन केले. […]
रस्त्यांवरील मृत्यू रोखण्यासाठी निर्णायक पाऊल; जळगावात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा
![]()
*रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा* जळगाव दि.3 (जिमाका) : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ‘शुन्य मृत्यु जिल्हा'(झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट) अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ते अपघातांची कारणे, अभियांत्रिकी त्रुटी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. […]
‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार
![]()
‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार अमळनेर प्रतिनिधी: खान्देशातील साहित्याचा परीघ आता विस्तारला आहे. केशवसुत काव्यपुरस्कार ,साहित्य अकादमी,ज्ञानपीठ पुरस्काराने तो सन्मानीतही झालाय. सकस साहित्य निर्मितीचे अनेक प्रवाह या भूमीत खळखळत वाहताहेत. या प्रवाहाता आता ललित लेखनाचा साहित्य प्रवाहही सामील झालाय. […]
पंढरीच्या वाटेवर ‘स्पेशल’ची शिट्टी; खान्देशातील वारकऱ्यांना मोठा दिलासा ,खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; उधना–मिरज विशेष रेल्वे 23 जुलैपासून धावणार, 4 जुलैपासून आरक्षण सुरू
![]()
*खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ* अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी […]
उशिरा मान्सून; बया पक्ष्यांच्या घरट्यांच्या विणीलाही विलंब हवामान बदलाचे निसर्गातील स्पष्ट संकेत
![]()
*पाऊस लांबल्याने गवताच्या पात्यापासून घरटी बनवणाऱ्या* *पक्षांची विणही लांबली* *निसर्गातील सूक्ष्म* *बदलांचा पक्ष्यांच्या* *जीवनचक्रावर परिणाम* दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस काळे ढग दाटू लागतात, वाऱ्याची दिशा बदलते आणि पहिल्या पावसाच्या सरींसह निसर्ग नवजीवनाने बहरून येतो. या बदलाची चाहूल सर्वप्रथम लागते ती पक्ष्यांना. विशेषतः गवताच्या पात्या, कोवळ्या तंतू, पाने आणि नैसर्गिक तंतुमय पदार्थ वापरून घरटी विणणाऱ्या पक्ष्यांची […]
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !… बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !… बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात […]
संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट
![]()
संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज दिनांक 3 रोजी सकाळी मुंबई येथे विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अमळनेर येथील प पु संत सखाराम […]
स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
![]()
*स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश* अमळनेर : आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप […]
अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा , आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष
![]()
अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत सभागृहात वेधले शासनाचे लक्ष अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉईंट […]
शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही”
![]()
शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही” जळगाव प्रतिनिधी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एस.पी. (Road Safety Patrol) व सी.डी. (Civil […]

