बातमी
समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन
![]()
समाजकेंद्री संशोधन काळाची गरज :डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयात सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक १६ रोजी रुसा अंतर्गत सामाजिकशास्त्रे विभागाच्या वतिने समकालीन घटनात्मक मुद्द्यांवर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए.बी.जैन होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ.अनिल […]
अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा
-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे)
![]()
अहिराणी एक समृद्ध बोलीभाषा आहे तिचा ठेवा जपा-साहित्यिक देविदास हटकर (ठाणे) अमळनेरला खानदेश ,खानदेशी साहित्यिक व अहिराणी साहित्य या विषयावर शारदीय व्याख्यानमाला संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी| सगया ताकना पारखी, इन्ही पारख कई कोणी| अहिराणी हि एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते, ओव्या, लोककथा, म्हणी आहेत. हा सांकृतिक ठेवा जपणे […]
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर
जळगावचे चित्रकार राजू बाविस्कर आणि डॉ.गणेश देवी,जिग्नेश मेवाणी मानकरी
![]()
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर जळगावचे चित्रकार राजू बाविस्कर आणि डॉ.गणेश देवी,जिग्नेश मेवाणी मानकरी साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि गुजरातचे प्रभावी नेते,मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची […]
नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.”
![]()
“नात्यांतील नैसर्गिकपणा हरवला आहे.” ‘पूर्वीच्या काळी आपण कुणाला मॅरेज अनिव्हर्सरी, वाढदिवस इ. प्रसंगांना कधी शुभेच्छा द्यायचो नाहीत,पण प्रत्यक्ष लोकांना भेटायचो. हल्लीच्या युगात मात्र व्हाट्सऍप,फेसबुक यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची स्पर्धा वाढली आहे.प्रत्यक्षात मात्र भेटी होत नाहीत. नात्यात नाटकीकरण आले आहे,नैसर्गिकरण राहिल नाही. घरातील संवाद हरपलेत. आई-वडील व मुले यांच्यातील विसंवाद वाढत आहेत.आणि याला जबाबदार कुठेतरी सोशल […]
निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते –साहित्यिक राजू बाविस्कर
![]()
निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते : साहित्यिक राजू बाविस्कर[ डॉ.कलाम पुस्तक भिशीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सत्कार ]निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते असे मार्मिक प्रतिपादन साहित्यिक तथा चित्रकार राजू बाविस्कर यांनी केले.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव चा तृतीय वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने केलेल्या सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बाविस्कर […]
डॉक्टर मयूर पाटील यांच्यातर्फे पिताश्री स्वर्गीय डॉ.किसन पाटील लिखित पुस्तके भावार्थ वाचनालयासाठी ग्रंथदान
![]()
डॉक्टर मयूर पाटील यांच्यातर्फे पिताश्री स्वर्गीय डॉ.किसन पाटील लिखित पुस्तके भावार्थ वाचनालयासाठी ग्रंथदान[ ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या प्रयत्नाने भावार्थ मोफत वाचनालयाला प्राप्त झालीग्रंथदानान्वये ४४८० रुपयांची ग्रंथसंपदा ]सुप्रसिद्ध सेवानिवृत्त साहित्यिक स्वर्गीय प्रा.डॉ.किसन महादू पाटील ( माजी प्राचार्य,एस.एन.डी.टी.महिला विद्यालय ,जळगाव ) लिखित ४४८० रुपयांची एकूण ४० पुस्तकांची साहित्य संपदा टी.डब्ल्यू.जे.सोशल रिफॉर्म,चिपळूण या संस्थेच्या भावार्थ मोफत वाचनालयासाठी डॉ.किसन […]
मीशौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ ! लेखन /शब्दांकन युवा व्याख्यात्या अर्चनाताई भोर - करंडे.मंचर,पुणे.
![]()
मीशौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ ! लेखन /शब्दांकन युवाव्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे.मंचर,पुणे. ८०८७९४४६४२/७४९९३२४३४७. इसवी सन१६०० च्या कालखंडात महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आघाडीवर होता शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता .एक काळ असा होता बाईचा मनगटातील कंकन जरी वाजले तरी पुरुषांना भल्या पहाटे जाग यायची परंतु आज काळच इतका बदलला आहे की पुरुषांना लाथा घातल्या […]
प्रताप महाविद्यालयात १८ आँक्टोबर रोजी भूगोल विषयाची राष्ट्रीय परिषद
![]()
प्रताप महाविद्यालयात भूगोल विषयाची राष्ट्रीय परिषद अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथेभूगोलशास्त्र विभाग अंतर्गत १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताएक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भूगोल विषयाचेएकूण ५० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ. नंदकुमार सावंत (गोवा […]
प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान
![]()
प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात अहमदाबाद येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सदस्या प्रा. डॉ. ममता वर्मा यांचे “आध्यात्मिक सशक्तिकरण से स्वर्णिम भारत का उदय” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.यावेळी ते म्हणाले की, “आध्यात्म मानवी जीवनाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो. व्यक्तिगत […]
वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम
![]()
वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर […]

