किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती..
![]()
श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती.. श्री.कारंडे यांचे नाडे तालुका पाटण जिल्हा सातारा हे जन्मगाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्दीच्या जोरावर पाच वर्षांपूर्वी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून एम.पी.एस.सी मार्फत त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यांचे पहिले पोस्टिंग सांगली येथे,त्यानंतर वडाळा मुंबई व आता कल्याण मुंबई येथे झाले […]
४२ वर्षांच्या पत्रकारितेच्या वाटचालीला मानाचा सन्मान – राजा माने यांना “शांतीदूत” पुरस्कार
![]()
*राजा माने यांना “शांतीदूत”* *राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान* *डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते सन्मान* पुणे, दि.२२- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना “शांतीदूत”हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.”शांतीदूत” चे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजा माने हे […]
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”
![]()
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी” अमळनेर प्रतिनिधी सण-पावन राहिला म्हणजे आई हमखास पुरणपोळी करायची.. तिच्या हाताला विशिष्ट चव होती.. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलं, तरी सण आठ दिवसावर आहे या अगोदरच तिची मनात तयारी सुरू व्हायची.. त्या दिवशी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ, गुळ इ. इ. पदार्थांची जमवा-जमव तिची सुरू असे.. लहानपणी आम्हा पोरांना […]
“रेऊनगरात पाणीटंचाईचा कहर…! जबाबदार प्रशासन मात्र झोपेत…!”
![]()
*रेऊनगर मध्ये भर पावसाळ्यात पाण्याचा दुष्काळ…* *नगरपरिषदचे दुर्लक्ष…* *पुरेसे पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण…* अमळनेर येथील ढेकूसिम रोड वरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या दहा दिवसापासून पाणी सोडलेले नव्हते. दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला असता विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागातील रहिवाशांच्या नळाला पाणी येत नव्हते. असे सातत्याने होत आहे. त्यामुळे […]
ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद
![]()
ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था, मूडी येथे सुरु असलेला मुख्याध्यापक प्रतिनिधी पदाचा वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये डी. सी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र ते 30 नोव्हेंबर […]
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन
![]()
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन अमळनेर प्रतिनिधी : शेतकरी बांधवांचा कृतज्ञतेचा आणि आनंदाचा सण असलेला बैलपोळा अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून, आकर्षक सजावट करून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून वातावरण अधिकच रंगवले. या वर्षी वरुणराजा ही […]
महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार
![]()
*महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड […]
विठ्ठल नागनाथ काळे, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा Best Actor Award घेणार पहिला अभिनेता
![]()
विठ्ठल नागनाथ काळे, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा Best Actor Award घेणार पहिला अभिनेता महाराष्ट्र राज्यचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा २०२४ मधे मुंबई येथे संपन्न झाला होता. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल काळे याला बापल्योक या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण ३ पुरस्कार मिळाले […]
संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव
![]()
संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव अमळनेर प्रतिनिधी- येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट व महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व 2 मिनीट शो या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील यशस्वितांचा गुणगौरव करण्यात आला. महिला मंच ट्रस्टचे अध्यक्षा डाॅ.अपर्णा मुठे या […]
“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते
![]()
“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते जळगांव प्रतिनिधी कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी आज समाज मनाला आव्हानात्मक दिशा देऊ पाहतोय अशा वेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज असून बालगुंजन कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सुनिता नारखेडे येवले लिखित […]

