शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा
![]()
शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, […]
डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा
![]()
डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की ज्ञान, संस्कार आणि विचार ही तिन्ही मूल्ये समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यांच्या मते, केवळ औपचारिक शिक्षण किंवा माहिती मिळणे […]
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा
![]()
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर हे शहराच्या सांस्कृतिक हृदयाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनवरत कामगिरी […]
स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा
![]()
“स्पर्धा म्हणजे फक्त परीक्षा नव्हे, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे” — विजयसिंह पवार सर मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” या प्रेरणादायी कार्यक्रमात सानेगुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार सर यांनी आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक शब्दांत उपस्थितांना मार्गदर्शन […]
अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी
![]()
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यात 26 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे कापूस, मका, पपई, निंबू, केळी, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, शासनाकडून तातडीने पंचनामे करून अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळावी, […]
वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती
![]()
वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी – श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्ट आणि सेवा समितीने समाजभूषण, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी रा. कळमसरे यांची अमळनेर तालुका सहसचिव पदावर नियुक्ती केली आहे. ह.भ.प. चौधरी हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक असून त्यांनी अनेक […]
कोकणात पावसाचा फटका; शेतकऱ्यांसाठी त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई आवश्यक शिक्षक आमदार म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]()
कोकणात पावसाचा फटका; शेतकऱ्यांसाठी त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई आवश्यक शिक्षक आमदार म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई प्रतिनिधी कोकण विभागातील शेतकरी परतीच्या अवकाळी पावसामुळे गंभीर संकटात आले आहेत. शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील शेतक-यांचे तांदळाचे व […]
अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम! , २७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित!
![]()
अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम! २७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर या संस्थेला यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन श्री. सुनिलजी जगताप (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक) आणि श्री. भिमराव […]
अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान, आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदत देण्याची मागणी
![]()
अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान, आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदत देण्याची मागणी अवकाळी व सततच्या मुसळधार पावसामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज मुंबई येथे भेट घेऊन मुख्यमंत्री व […]
अकोला येथे सातवे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन*, *तरुणाई फाउंडेशनचे विलोभनिय आयोजन* , *वऱ्हाडी लेखक सु.पु.अढाऊकर अध्यक्ष,माजी पोलिस महासंचालक बि.जी.शेखर पाटील उद्घाटक तर ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख स्वागताध्यक्ष*
![]()
*अकोला येथे सातवे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन* *तरुणाई फाउंडेशनचे विलोभनिय आयोजन* *वऱ्हाडी लेखक सु.पु.अढाऊकर अध्यक्ष,माजी पोलिस महासंचालक बि.जी.शेखर पाटील उद्घाटक तर ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख स्वागताध्यक्ष* *(अकोला प्रतिनिधी)*.मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई तथा केन्द्र शासन नीति आयोग नोंदणीकृत संस्था कुटासा जि.अकोला येथील तरुणाई फाऊंडेशन च्या वतीने सातव्या अकोला […]

