मुंबई मनपातील शिक्षकांच्या प्रश्नांना प्रशासकीय मंजूरी अनिल बोरनारे यांची शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत झाली चर्चा.
![]()
मुंबई मनपातील शिक्षकांच्या प्रश्नांना प्रशासकीय मंजूरी अनिल बोरनारे यांची शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत झाली चर्चा. ठाणे: मुंबई (मनिलाल शिंपी) मुंबई महानगरपालिकेतील दोनशे शाळांमधील १५०० शिक्षकांच्या पीएफ सह अन्य सर्व प्रश्नांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी आज भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या समवेत झालेल्या चर्चेत स्पष्ट केले याबाबत मुंबई […]
अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र
![]()
अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र अमळनेर प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२५ मध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पारोळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळावे महसूल मंडळात १६ ऑगस्ट रोजी ८६.३० मिली आणि १७ ऑगस्ट रोजी तब्बल १२७.७० मिली […]
सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा
![]()
“सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर आणि जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सेवाशर्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी […]
“सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” — नीम येथे शेतकरी जागृती अभियानात विविध सामाजिक प्रश्नांवर थेट चर्चा
![]()
“सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” — नीम येथे शेतकरी जागृती अभियानात विविध सामाजिक प्रश्नांवर थेट चर्चा नीम (ता. ___) | दिनांक ८ ऑक्टोबर २०२५, बुधवार संध्याकाळी ८ वाजता नीम येथे शेतकरी, शेतमजूर आणि गावकऱ्यांसाठी आयोजित जागृती अभियान प्रभावीपणे पार पडले. ग्रामीण समाजातील विविध घडामोडी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा […]
जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील
![]()
जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील सातारा दि.9 : पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतु ते ज्ञान अदयावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे बहुउद्देशिय असले पाहिजे, त्याचा कौशल्य विकास झाला पाहिजे. […]
“शाळेतूनच रस्ता सुरक्षा संस्कार रुजवू या — अपघातमुक्त भारतासाठी शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण : डॉ. मणिलाल शिंपी”
![]()
कल्याण ग्रामीण मधील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून वाहतुकीचा नियमांची जनजागृती करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी खरे केंद्र बिंदू आहेत.:विभागीय रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी *ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) “सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स”* व *“युनिसेफ”* यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा विषयावर एक […]
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस”
![]()
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस” अमळनेर नगरीतील सर्वांना आपल्या सौम्य स्वभावाने, विचारशील कार्यपद्धतीने आणि प्रेमळ नात्यांनी जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णासाहेब प्रकाश वाघ. एक शांत, समंजस, अभ्यासू आणि आत्मीयतेने ओथंबलेले मन असलेला हा माणूस, जिथे जातो तिथे स्नेहाची आणि आदराची छाप उमटवतो. कार्यातील प्रामाणिकपणा व सेवाभाव 17 नोव्हेंबर 1980 रोजी त्यांनी […]
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्या माथेफिरूवर अॅट्रोसिटी अॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
![]()
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्या माथेफिरूवर अॅट्रोसिटी अॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अकोला : भारताचे सर्वोच्च पदीr असलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात वकीली करणार्या राकेश किशोर तिवारी या धर्मांध उन्मादातून वकीलाने बुट फेकून मारला, हा देशाच्या अस्मीतेवर घाला घालण्याचे […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार
![]()
*खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार ● खा.शि.मंडळाचे विशेष योगदान ———————————————– अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ येत्या शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या […]
टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*
![]()
📰 *टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी* ए.टी .झांबरे माध्यमिक विद्यालयातील टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा द्वितीय क्रमांकाने राज्यस्तरावर विजयी झाला. या स्पर्धेत त्याला रुपये दहा हजाराचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्ताने विद्यालयात आज टपाल […]

