संपादकीय लेख
साहित्य आणि कृतीतून मानवतेच स्पंदन निर्माण करणारे साहित्य अण्णाभाऊ साठे
![]()
साहित्य आणि कृतीतून मानवतेच स्पंदन निर्माण करणारे साहित्य अण्णाभाऊ साठे भारता देश नर नररत्नाची खाणच आहे. भारताच्या अनेक या महान विचारवंतांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. अशाच एका विचारवंता मध्ये थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे होऊन गेले. बऱ्याच साहित्यिकांनी चंद्र ,सूर्य, तारे, नदी,नाले, स्त्री शृंगार यावर आपली लेखणी चालवली. ज्या लेखणीचा समाजाच्या […]
वेदना शिक्षकांच्या: पिढ्या घडवणाऱ्या खऱ्या शिक्षणसेवकांची उपेक्षित कहाणी
![]()
वेदना शिक्षकांच्या: पिढ्या घडवणाऱ्या खऱ्या शिक्षणसेवकांची उपेक्षित कहाणी ✍🏻 प्रकाश पाटील, यशपंढरी इंग्लिश क्लासेस, अमळनेर 📞 ९६६५१५७१५९ प्रास्ताविक गुरुजींचे गुरुजी – साने गुरुजी. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मी अकरावी वर्गात प्रवेश घेतला, तेव्हा मनात ठाम निश्चय केला की, या थोर शिक्षकांप्रमाणेच आदर्श शिक्षक व्हायचं! त्यांच्या तत्त्वांचा वारसा घ्यायचा. शिकवणारे शिक्षक तळमळीने आम्हाला घडवत […]
वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!!
![]()
वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!! भारतीय संस्कृती दैदिप्यमान संस्कृती आहे. भारतामध्ये जगाला ज्ञान देणारे अनेक विद्यापीठे होऊन गेले. सर्वात जास्त विद्यापीठे बुद्धांच्या विचारावर उभी होती. भारतामध्ये जगाला ज्ञान देईल असे अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञान होते. या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विदेशातून अनेक लोक आले. मानवाला मानवतेच्या पायावर उभी करणारी येथील संस्कृती आहे. भारतामध्ये […]
*प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव -प्रा प्रकाश धर्माधिकारी*
![]()
**प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव** -प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा […]
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी**
![]()
**कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी** आज मी पाया नसलेला जर पोटाची खळगी ज्ञानदान करून भरत असलो, तर ते केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा-शिका’ या योजनेचा लाभ घेवूनच शक्य झाले आहे. जर ही योजना त्या काळात कर्मवीर भाऊरावांनी राबवली नसती, तर आज मी या दिव्यांगाच्या माथी भिक मागण्याच्या कटू […]
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀
![]()
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀 ” *अहिराणी* ” भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. मंडळी, *अहिराणी* भाषा म्हणजे *श्री कृष्णदेवांचा* आशिर्वाद आहे. *महाभारतात खान्देशावर* एक कथा आहे. *श्री […]
महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!!, मराठी लाईव्ह न्युज विशेष प्रतिनिधी सोपान भवरे यांनी टाकलेला प्रकाश
![]()
महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!! भारतात अनेक वीरमाता, वीरश्री, रणरागिनी, होऊन गेल्या त्यात छत्रपती शहाजीराजांची स्वप्नपूर्ती करणारी कणखर राणी म्हणजे माता जिजाऊ होय. राजे शहाजी यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न माता जिजाऊंनी आपल्या शूर शिवाजीराजाकडून पूर्ण केले. त्या काळात परक्यांच्या सत्ता भारतभर होत्या. महाराष्ट्र मध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांच्या […]
कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ समाजातील साध्या भोळ्या,लोकांच्या भावनांचे गैरफायदे घेऊन, त्यांना,अंधश्रध्दा,भिती,प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे व्हायरस सोडून लूटणारे ब्रम्हदैत्त्य जागोजागी निर्माण झाले आहेत.या लूटारूंच्या अनाचारी टोळ्यांनी आनंदाला ग्रहण लाऊन समाजाला ईतर समस्यांसोबत आर्थिक संकटात आणून सोडलेले आहे.जंगलातील हिंचाचारी पशू हे परजीवी असतात.म्हणून ते शिकारींच्या शोधात असतात.परंतू आता […]
साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!!
![]()
साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!! महाराष्ट्रात साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. अशा परंपरेत काही प्रतिभा संपन्न असलेले काही लोक जे न शिकता ही जीवनावर भाष्य करू शकली. अशा प्रगल्भ साहित्यिक लोकात बहिणाबाई ही आघाडीवर आहे. असोदा नावाच्या एका मोठ्या लोक संख्येने असलेल्या गावात बहिणाबाईंचा जन्म झाला. तो दिवस होता २४ ऑगस्ट१८८० चा ज्या […]
भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!!
![]()
भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!! जगात विवेकाची, तर्काची, विज्ञानाची गरज भासली त्यावेळी वेगवेगळ्या महापुरुषांनी क्रांती केलेली दिसून येते. ग्रीक देशातील सॉक्रेटिस, गॅलिलिओ असो किंवा भारतातील चार्वाक, गौतम बुद्ध असोत. समाजाची वाटचाल सत्याच्या दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या देशातील काही चिकित्सक विचार करणाऱ्या महापुरुषांनी जगाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. अशाच विचारावर […]

