संपादकीय लेख
अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा
![]()
अमळनेरची नगरपरिषद निवडणूक : सत्ता कोणाची? सत्ता बदलणार की विचार बदलणार? नेत्यांची धावपळ, उमेदवारांची गर्दी… अमळनेर मतदारांच्या न्यायालयात! “उमेदवारांची फौज, आश्वासनांचा पाऊस — निर्णय एकाच बटनावर!” नगराध्यक्ष पदावर एकच प्रश्न — ‘विकास कोण करणार?’ नावाची नाही, कामाची निवड करा अशी होतेय चर्चा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक—फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही, तर शहराच्या भविष्याचा निर्णायक […]
उकिरड्याचे देवपण
![]()
उकिरड्याचे देवपण मागच्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबईची महानता, तिची भव्यता अवाढव्य असली तरी तिच्या आजूबाजूच्या उप नगरा मध्ये देखील तिच्या भव्यतेची छाया उमटली आहे. त्यामुळेच लोकसंख्येचा एवढा हा भस्मासुर असतानाच जागोजागी निर्माण होणारा कचरा हा खरंतर ह्या महानगराची तसेच उप नगराची मुख्य समस्या जाणवते. कचरा कितीही’ निशिद्ध ‘मानला तरी तो निर्माण होतच असतो. […]
वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय*
![]()
*वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय* वाचक चळवळ वाढवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे वाचकांना नियमित वाचनाचे सवय लावणे आणि वाचनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी महत्त्वाचे काही उपाय आहेत ज्यामुळे वाचन चळवळ वाढवण्यासाठी उपयोग होईल वाचक चळवळ वाढवण्यासाठी गावपातळी पासून शहरापर्यंत सार्वजनिक ग्रंथालय शालेय महाविद्यालयीन ग्रंथालय काम करत आहेत विविध विषयांवरील माहिती पुस्तके वृत्तपत्रे धार्मिक राज्यशास्त्र ऐतिहासिक […]
आपल्या साहित्य कृतीतून प्रबोधन करणारे संत सेना महाराज !!!
![]()
आपल्या साहित्य कृतीतून प्रबोधन करणारे संत सेना न्हावी !!! महाराष्ट्रात मराठी साहित्याची सुरुवात महानुभाव संप्रदायातील” लीळाचरित्र” या साहित्यकृतीतून झालेली आहे. जवळ जवळ बाराव्या शतकापासून साहित्य लिहिले गेले. महाराष्ट्रातील संतांच्या अथक प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्राला अध्यात्मातून प्रबोधनाची दिलेले देण होय. संत नामदेवांनी सर्व जातीच्या संतांना एकत्र करून भागवत संप्रदायाची सुरुवात केली. हाच तो वारकरी संप्रदाय नावाने […]
साळी समाजाचे आदि पुरुष – श्री भगवान जिव्हेश्वर महाराज जन्मोत्सव, तारीख: ७ ऑगस्ट २०२५, गुरुवार 🔸 भगवान जिव्हेश्वर महाराज – परिचय
![]()
साळी समाजाचे आदि पुरुष – श्री भगवान जिव्हेश्वर महाराज जन्मोत्सव तारीख: ७ ऑगस्ट २०२५, गुरुवार 🔸 भगवान जिव्हेश्वर महाराज – परिचय श्री भगवान जिव्हेश्वर महाराज हे साळी समाजाचे आदि पुरुष, मार्गदर्शक व कुलदैवत मानले जातात. त्यांना वस्त्रनिर्मिती कला आणि कापड उद्योगाचे जनक असेही मानले जाते. जगाला वस्त्र परिधान करण्याची कला, गरज आणि शिस्त शिकवणारे हे […]
मैत्री दिन एकमेकातील स्नेह वाढविणारा दिवस!!!
![]()
मैत्री दिन एकमेकातील स्नेह वाढविणारा दिवस!!! मानवाची निर्मिती चिपांझी नावाच्या आफ्रिकेतील माकड या प्राण्यापासून झाली असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. डार्विन नावाचे शास्त्रज्ञ यांनी या प्रजातीमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलाची फलश्रुती म्हणजे मानव होय. डार्विनने लावलेल्या शोधामुळे मानवाची निर्मिती देवाने केलेली आहे हा भ्रम मिटला. आज विज्ञान डार्विनच्या सिद्धांताला प्रमाण मानून चालत आहे. […]
साहित्य आणि कृतीतून मानवतेच स्पंदन निर्माण करणारे साहित्य अण्णाभाऊ साठे
![]()
साहित्य आणि कृतीतून मानवतेच स्पंदन निर्माण करणारे साहित्य अण्णाभाऊ साठे भारता देश नर नररत्नाची खाणच आहे. भारताच्या अनेक या महान विचारवंतांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. अशाच एका विचारवंता मध्ये थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे होऊन गेले. बऱ्याच साहित्यिकांनी चंद्र ,सूर्य, तारे, नदी,नाले, स्त्री शृंगार यावर आपली लेखणी चालवली. ज्या लेखणीचा समाजाच्या […]
वेदना शिक्षकांच्या: पिढ्या घडवणाऱ्या खऱ्या शिक्षणसेवकांची उपेक्षित कहाणी
![]()
वेदना शिक्षकांच्या: पिढ्या घडवणाऱ्या खऱ्या शिक्षणसेवकांची उपेक्षित कहाणी ✍🏻 प्रकाश पाटील, यशपंढरी इंग्लिश क्लासेस, अमळनेर 📞 ९६६५१५७१५९ प्रास्ताविक गुरुजींचे गुरुजी – साने गुरुजी. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मी अकरावी वर्गात प्रवेश घेतला, तेव्हा मनात ठाम निश्चय केला की, या थोर शिक्षकांप्रमाणेच आदर्श शिक्षक व्हायचं! त्यांच्या तत्त्वांचा वारसा घ्यायचा. शिकवणारे शिक्षक तळमळीने आम्हाला घडवत […]
वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!!
![]()
वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!! भारतीय संस्कृती दैदिप्यमान संस्कृती आहे. भारतामध्ये जगाला ज्ञान देणारे अनेक विद्यापीठे होऊन गेले. सर्वात जास्त विद्यापीठे बुद्धांच्या विचारावर उभी होती. भारतामध्ये जगाला ज्ञान देईल असे अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञान होते. या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विदेशातून अनेक लोक आले. मानवाला मानवतेच्या पायावर उभी करणारी येथील संस्कृती आहे. भारतामध्ये […]
*प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव -प्रा प्रकाश धर्माधिकारी*
![]()
**प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव** -प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा […]

