जळगांव
विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी
![]()
विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी सजगतेने वागून त्यांच्या पालकत्वाचे धनी व्हावे असे विचार सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी स्री सखी समिती व विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिस्त व दक्षता या विषयावर आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिक्षक […]
बदलत्या जीवनशैलीत संतुलित आहाराचे असाधारण महत्त्व-डॉ.तेजस राणे.
![]()
बदलत्या जीवनशैलीत संतुलित आहाराचे असाधारण महत्त्व-डॉ.तेजस राणे. जळगाव:येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी शहरातील सुप्रसिध्द डॉ.तेजस दिलीप राणे (एम.डी.मेडीसन) हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे डॉ राणे हे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांच्या शुभहस्ते शाल, […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौक येथे लक्षवेधी आंदोलन जळगांव प्रतिनिधी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण गेल्या दोन दशकांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रखडलेले असून अमळनेर सह तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व उद्योग व्यवसायासाठी संजीवनी ठरणार आहे सदर धरणाचा प्रधानमंत्री कृषी […]
नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती
![]()
नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती अमळनेर- नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी शासन स्तरावरील सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून मदतकार्य केल्याने मृतदेह वेळीच आणण्यात यश मिळाल्याची माहिती मदत […]
जानेवारी 2025 मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न
![]()
जानेवारी 2025 मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न जळगांव प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा संविधान सन्मान परिषद राज्य समन्वय समितीचे प्रमुख तथा समता […]
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित.
![]()
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित. जळगाव, (विशेष प्रतिनिधी उदय नरे): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण […]
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे- साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन
![]()
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे – जयसिंग वाघ चोपडा :- भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती , जमाती विषयक माहिती जाहीर करण्यात आली मात्र सर्वोच्य न्यायालयाने जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असे प्रतिपादन केले, या नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही . जातिगत जनगणना केल्याने […]
जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम
![]()
जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम भडगाव प्रतिनिधी जन्मदिनाचे औचित्य साधून एटी गुजराती कन्या शाळा नगरदेवळा येथे श्रीमती अभिलाषा भिला रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राऊळ सर, तरुण भारतचे पत्रकार जितेंद्र परदेशी सर, प्रेस फोटोग्राफर विश्वनाथ […]
माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे
![]()
माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे असोदा – जगण्याला मोल आहे, अर्थ आहे माणसाचं जगणं हे सर्वांनसाठीच महत्वाचं असं आहे त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सांसारिक प्रपंचाला योग्य अशा वळणावर नेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाताना जिद्द आणि महत्त्वकांक्षा किती महत्त्वाची असते याचा सार बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असे […]
डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा
![]()
डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई या होत्या. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दामिनी पथकाच्या […]

