जळगांव
दिवाळी पुर्वी अनुदान नाही* *▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही* *▪️जाहीर करुन फसवलं* *▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!*
![]()
*▪️दिवाळी पुर्वी अनुदान नाही* *▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही* *▪️जाहीर करुन फसवलं* *▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव — तालुक्यातील महाविकास आघाडीचा वतीने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी थेट खात्यात लाभ मिळावा, कर्जमुक्ती करण्यात यावी यासंदर्भात निघालेल्या हंबरडा मोर्चात जोरदार घोषणाबाजी, बैलगाडी, उड्डाणपुलावर रास्ता रोको करूत तहसिलदार व कृषी […]
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे.
![]()
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे. जळगाव (प्रतिनिधी) : सध्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अध्यापन कार्यासोबतच विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणावाखाली काम करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक अडचणी, प्रश्न व कायदेशीर […]
वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत”
![]()
“वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत” अमळनेर प्रतिनिधी : शरीराला अन्नपाणी जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे मन सक्षमतेसाठी वाचन आवश्यक असते.वाचनाने ज्ञानात भर तर पडतेच पण स्वतःचे जग आणि जगणे तो सुंदर करू शकतो.व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून वाचनाची श्रीमंती भौतिक श्रीमंतीच्या तुलनेत केव्हाही अक्षर ठरते.असे मत प्रतिपादन एरंडोल […]
एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान
![]()
एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान जळगाव प्रतिनिधी – एक पेड मा के नाम या केंद्र शासनाच्या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे 12688 रोपांची लागवड अभियान काळात केली. 240 शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी […]
वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन..
![]()
वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन.. एरडोल प्रतिनिधी भुतपुर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस एरंडोल शहर नगर वाचनालयात वाचन- प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतांना एक उपक्रम राबविण्यात येऊन वाचकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष जगदिश ठाकूर होते.या वेळी नियमित वाचक […]
नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड.
![]()
नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड. जळगाव – भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच नोबेल फाउंडेशनच्या दहाव्या […]
संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन
![]()
संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील संजयनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या तब्बल ४७४ बेघर कुटुंबांना “घराचा हक्काचा उतारा” मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आज बेघर संघर्ष समिती तर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. संजयनगर परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*
![]()
*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा* राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय व पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आज रोजी घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पीएसआय विजय भोंबे साहेब होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील यांनी भूषविले. माननीय विजय भोंबे सर यांनी […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे आज मा. कुलगुरू यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत — 1. रिचेकिंग निकालातील विलंब: विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतर बराच काळ […]

