जळगांव
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित.
![]()
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित. जळगाव, (विशेष प्रतिनिधी उदय नरे): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण […]
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे- साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन
![]()
जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे – जयसिंग वाघ चोपडा :- भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती , जमाती विषयक माहिती जाहीर करण्यात आली मात्र सर्वोच्य न्यायालयाने जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असे प्रतिपादन केले, या नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही . जातिगत जनगणना केल्याने […]
जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम
![]()
जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम भडगाव प्रतिनिधी जन्मदिनाचे औचित्य साधून एटी गुजराती कन्या शाळा नगरदेवळा येथे श्रीमती अभिलाषा भिला रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राऊळ सर, तरुण भारतचे पत्रकार जितेंद्र परदेशी सर, प्रेस फोटोग्राफर विश्वनाथ […]
माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे
![]()
माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे असोदा – जगण्याला मोल आहे, अर्थ आहे माणसाचं जगणं हे सर्वांनसाठीच महत्वाचं असं आहे त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सांसारिक प्रपंचाला योग्य अशा वळणावर नेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाताना जिद्द आणि महत्त्वकांक्षा किती महत्त्वाची असते याचा सार बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असे […]
डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा
![]()
डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई या होत्या. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दामिनी पथकाच्या […]
जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न
![]()
जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न जळगांव प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो भारताचा मानबिंदू आहे असे प्रतिपादन इस्रोमॅन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त रोझलँड […]
भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ
![]()
भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ भुसावळ प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी पब्लिक स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात […]
२५ तारखेला राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन
![]()
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन ……………………………………… जयभीम🙏जय संविधान एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा व धरणगाव तालुक्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीतील बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की एरंडोल येथे लवकरच *राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे* आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता व जळगाव पश्चिम विभागाच्या समित्या नियुक्त करण्या करीता महत्वपूर्ण बैठक *दि.25/08/2024 […]
महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…
![]()
महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या तसेच संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत लेकी बाळींवर होत असलेल्या विकृत तसेच अमानवी घटनांच्या निषेधार्थ उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. याच धर्तीवर उद्या धरणगाव शहरातील सर्व […]
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ
![]()
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार […]

