जळगांव
धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द
![]()
धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द अमळनेर प्रतिनिधी धरणगाव, ४ मे २०२५: धरणगाव शहरातील चोपडा येथील १६ वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील २२ वर्षीय मुलाचा विवाह दिनांक ५ मे २०२५ रोजी धरणगाव येथे होणार होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम ४ मे २०२५ सायंकाळी निश्चित असताना, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि मा. श्री नितीनकुमार […]
एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी
![]()
एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य ) बहुजनांनी भटमुक्त होऊन सत्यशोधकाची कास धरावी – हेमंत माळी ( जिल्हा कोषाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ) वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ […]
‘ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप”
![]()
“ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप” जळगाव प्रतिनिधी जळगांव शहरातील बी.यू.एन.रायसोनी विद्यालय आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.राजेश जाधव सर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योगा खेळाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती चंचल माळी मॅडम, […]
“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”
![]()
“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास” ३ मे १९६६ ला निंबा या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदरणीय संजय माणिकराव देशमुख (निंबेकर) यांचा आज वाढदिवस आहे. बालपणापासूनच लेखन आणि पत्रकारितेची आवड जपणाऱ्या संजय बाप्पूंनी ‘वृत्तसंजीवनी’ या साप्ताहिकातून कारकीर्दीची सुरुवात केली आणि नंतर ‘विश्वप्रभात’ या साप्ताहिकाद्वारे पत्रकारितेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी […]
जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम
![]()
जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर जिल्ह्यातील […]
चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन)
![]()
*चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन) *चोपडा (प्रतिनिधी):-* शहरातील मल्हारपुरा येथील रहिवासी बाविस्कर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवांचा शुभलग्न सोहळा शेकडों भाविकभक्त व नगरवासीयांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. खान्देशात कानुबाईचा पारंपारिक लग्नउत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध […]
धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !….
![]()
धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : हनुमान जयंतीनिमित्त आज रोजी खऱ्या कुस्त्यांचा आखाडा धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात रंगला. या मैदानात चांदीची गदा व १ लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, […]
भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*
![]()
भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती* ……………………………………… विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित प्रबोधन पर कार्यक्रमात व्याख्याते डॉ भरत शिरसाठ सर यांनी “भारतीय संविधान व बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक न्याय” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती […]
सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!
![]()
सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!! भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील नेहरू विद्यालयातील उपक्रमशील मुख्याध्यापक माननीय सुरेश अहिरे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय सुरेश अहिरे सर शिक्षक परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. सुरेश अहिरे सरांनी अनेक प्रशिक्षणांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. अगदी […]
बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल -जयसिंग वाघ
![]()
बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ भुसावळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षांच्या पुढचा वेध घेणारे दृष्ट्ये नेते होते , त्यांनी मजूर मंत्री असताना काही मोठ्या नद्यांवर धरणं बांधली , जल विद्युत प्रकल्प उभे केले , नदीजोड प्रकल्प राबविले , लाखो एकर शेती ओलिताखाली आणली , शेती करिता पुरेसे पाणी व […]

