जळगांव
संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन
![]()
संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील संजयनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या तब्बल ४७४ बेघर कुटुंबांना “घराचा हक्काचा उतारा” मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आज बेघर संघर्ष समिती तर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. संजयनगर परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*
![]()
*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा* राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय व पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आज रोजी घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पीएसआय विजय भोंबे साहेब होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील यांनी भूषविले. माननीय विजय भोंबे सर यांनी […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे आज मा. कुलगुरू यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत — 1. रिचेकिंग निकालातील विलंब: विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतर बराच काळ […]
जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार
![]()
जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार अमळनेर प्रतिनिधी सुमारे दहा वर्षांच्या निष्क्रियतेनंतर जळगाव जिल्हा एनएसयूआयने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत “विद्यार्थी संवाद मेळावा” या प्रभावी कार्यक्रमाचे आयोजन केले. हा मेळावा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडला असून, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या संवाद मेळाव्याचा उद्देश जिल्ह्यातील एनएसयूआय संघटना […]
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा
![]()
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा _____________________________________________ जळगाव :- जळगाव शहरातील संविधान प्रेमी जनतेने भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या बुटफेक प्रकरणा विरुद्ध आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव परिसरात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली बुट फेक करण्याऱ्या ॲड. राकेश तिवारी […]
“विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड – झांबरे विद्यालयात संगणक प्रकल्पांचे प्रदर्शन”
![]()
*झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून केले संगणक प्रदर्शन ** महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधणे आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. […]
शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याची बैठक जामनेर येथे उत्साहात संपन्न. पतपेढीच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती सोनम पाटील यांचा भव्य सत्कार
![]()
शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याची बैठक जामनेर येथे उत्साहात संपन्न. पतपेढीच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती सोनम पाटील यांचा भव्य सत्कार जामनेर (प्रतिनिधी) – माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांची महत्त्वपूर्ण बैठक जामनेर येथे कन्या माध्यमिक विद्यालय, वाकी रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक प्रा. पी. […]
सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपविणे काळाची गरज संघटित शक्ती नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे मुकुंद सपकाळे
![]()
सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपविणे काळाची गरज संघटित शक्ती नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे मुकुंद सपकाळे अमळनेर प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने माणूस,व्यक्ती केंद्रबिंदू मानला असून माणूसच आज धर्म,जात ,पंथ,राज्यवादात अडकला असून ही विचारधारा लोकशाहीची अडथळा असून हा अडथळा दूर करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपवण्याची गरज असून संघटन शक्तीची आवश्यकता असल्याचे मत मुकुंद सपकाळे […]
दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा ▪️शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी
![]()
दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा ▪️शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात एक हजाराची वाढ झाली, परंतु धरणगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना वाढीव अर्थसहाय्य मिळावा. तसेच, दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा. या […]

