अमळनेर
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे),
![]()
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे) समारोपप्रसंगी प्रवीण दवणे यांनी ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ यावर अनेक कविता सादर करत श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.यामुळेच असे कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा […]
कंजरभाट समाजासाठी स्मशानभुमीकरीता जागा उपलब्ध करा नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
![]()
कंजरभाट समाजासाठी स्मशानभुमीकरीता जागा उपलब्ध करा नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी गेल्या 40 वर्षा पासून अमळनेर कंजर भाट समाजाला अंतविधी साठी हक्काची स्मशानभूमी नाही , म्हणून कंजरभाट समाजाला हक्काची स्मशानभूमी मिळावी या साठी कंजर भाट समाज युवा शक्ती बहु. उ.संस्थे मार्फत आज रोजी नगरपालिका आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. समस्त […]
नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान
![]()
नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार नीम येथील नंददीप माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक ए.बी. चौधरी यांच्या उत्कृष्ट कामामुळे नुकतेच त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. कार्यक्रमाचे […]
मांडळ आदर्श विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान
![]()
मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार मांडळ येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. […]
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित
![]()
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी मा.आमदार दादासो, श्री शिरीष मधुकरराव चौधरी (आमदार रावेर-यावल विधानसभा) यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जि. जळगाव यांच्यातर्फे हा आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला. श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर ह्या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड ता.अमळनेर या ठिकाणी […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फॉर्म राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श पुरस्कार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न केल्याबद्दल व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. .साने गुरुजी नूतन विद्यालयाचे उपशिक्षक […]
अतिशय वाईट परिस्थिती असताना मागची निवडणूक केवळ तुमच्याच बळावर जिंकलो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
![]()
अतिशय वाईट परिस्थिती असताना मागची निवडणूक केवळ तुमच्याच बळावर जिंकलो राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना अमळनेर-,तब्बल दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे सर्वच बाजूने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असताना इतरांप्रमाणे घरांला कुलूप लावून कधी पळालो नाही आणि मागची विधानसभा निवडणूक केवळ तुमच्याच बळावर मी जिंकलो,35 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीला तुम्हीच […]
सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक
![]()
सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक अमळनेर प्रतिनिधी आनंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि संतुलित मन:स्थिती आवश्यक आहे. त्यासाठी दिनचर्या चांगली पाहिजे. पहाटे फिरायला जाणे, थोडासा प्राणायाम, जमले तर जिमला जातो. विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो. पण […]
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील […]
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या काेलकलेकडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील संस्थापक […]

