संपादकीय
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक
![]()
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा विचारातून शब्द ते संस्कृती पर्यंतच्या प्रवासातून घडलेली आहे या भूमीत पुस्तकांना पुजले गेले वाचनाला संसार समजले गेले आणि ग्रंथालयांना मंदिर मानले गेले ज्ञानाच्या या पवित्र प्रवाहातूनच […]
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .
![]()
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी . महाराष्ट्र मध्ये संतांची अप्रतिम अशी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी निर्माण केलेला विविध जाती-धर्मातील लोकांचा गोतावळा हा समतेचा संदेश देणारा प्रवाह आहे. संत नामदेवांनी विषमतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व संत एकत्र करून भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जातीभेदाच्या, चातुवर्ण्य व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल हे एकेश्वरवादाचे प्रतीक […]
सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!!
![]()
सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!! महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा पाया घातला. पुण्यातील मनुवादी विचाराचे खंडन करून सत्याला मानणारा व त्यास कृतीने जगणारा समाज निर्माण केला. सत्याला मानणारी परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या परंपरेला बुद्धानंतर खंड पडला होता. अनेक महापुरुषांनी महावीर, बसवेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी अशा अनेक […]
योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!!
![]()
योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!! भारतीय संस्कृतीचे अनमोल देणगी म्हणजे योग होय. भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला. त्या काळामध्ये भारतात अनेक विद्यापीठ होती. तक्षशिला, नालंदा, वल्लभी यासारख्या विद्यापीठांत योगशास्त्र शिकवले जात होते. योगशास्त्रात मन व चित्त याला परमोच्य आनंद मिळवून देणार शास्त्र होय. योगाचार्य पतंजली हे सुद्धा […]
फार्मसी क्षेत्रातील विकास व करिअरच्या विविध संधी: उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन
![]()
*औषधनिर्माण शास्त्र ( फार्मसी) उज्ज्वल भविष्य व आव्हानात्मक करिअर क्षेत्र असणारी शाखा* अमळनेर: मानवी जीवनाच्या तीन मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र व निवारा सोबतच आता चौथी गरज औषध देखील झालेले आहे. जन्माला येण्याची चाहूल लागल्या पासून तर आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत मानवी जीवनात औषधांची गरज निर्माण झाली आहे. *जागतिक फार्मास्युटिकल बाजारात भारताचे स्थान :* भारत, जगातील […]
तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा”
![]()
“तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा” सति धन्य-धन्य कलियुगी अहिल्याबाई/ गेली कीर्ती करूनिया भूमंडळाचे ठायी// वर्णिती कीर्ती गातात संत जे गाणी/ झाली दैववशें ती होळकराची राणी// शाहीर प्रभाकर यांच्या ओळींमधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा सार आहे.हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरा होत असतांना संपूर्ण भारतवर्षाला त्यांच्या कार्यकर्तुत्वाने मोहिनी […]
जगाला जीवनाचे अंतिम सत्य सांगणारा तथागत गौतम बुद्ध !!!!
![]()
जगाला जीवनाचे अंतिम सत्य सांगणारा तथागत गौतम बुद्ध !!!! जगामध्ये विज्ञानाची कास धरणारी विचारसरणी अस्तित्वात नव्हती. त्यावेळेला गौतम बुद्धांनी अतिशय कष्ट घेऊन जीवनाला उन्नत करणारा मार्ग दाखविला. स्वतः अनेक लोकांनी सांगितलेल्या सिद्धांताचा अभ्यास करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांनी जगामध्ये अंतिम सत्य काय आहे हे सिद्ध करून दाखवले. जगामध्ये विज्ञान हेच सत्य पडताळून पाहण्याचे शास्त्र आहे […]
भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!!
![]()
भारताला जगाच्या नकाशावर झळकविणारा महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!!! भारतात अनेक थोर पुरुष होऊन गेले त्यात बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊ शकत नाही.. मनुस्मृतीच्या विचाराने चालणाऱ्या या देशांमध्ये जाती जातीत, धर्माधर्मात भेद होता.. स्वतःला उच्च समजणारी जमात विषमतेची पाळी पाळेमुळे खोल रुजवत होती. अशा काळामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू येथील छावणीत […]
संत रविदास : आधुनिकतेचा ध्यास- – प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
![]()
संत रविदास : आधुनिकतेचा ध्यास- – प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ सामाजिक क्रांतीचे प्रणेते व संत शिरोमणी गुरू रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात काशीजवळ गोवर्धनपूर (काहींच्या मते, मांडूर, माडुगडिह) येथे चांभार जातीत झाला. जन्माचा दिवस रविवार असल्याने त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले. (चौदाव्या शतकाचा कालखंड असल्याने, इसवी सन व तारखाबाबतीत […]
नॉयलान मांजा उत्पादनांवर बंदी आणि सर्वत्र पोलिस कारवाया का नाहीत?* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *संजय एम.देशमुख,(निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,अकोला* *मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*नॉयलान मांजा उत्पादनांवर बंदी आणि सर्वत्र पोलिस कारवाया का नाहीत?* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *संजय एम.देशमुख,(निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,अकोला* *मोबा.९८८१३०४५४६* ============================ शासन,प्रशासनात बसलेली माणसे ही समाजातली स्वत:ला माणूस म्हणविणारी संवेदनशील माणसे आहेत का? हा या सगळ्यांना पोसणाऱ्या आणि याच मायबाप जनतेच्या जीवावर स्वत:ची ऐशोरामी आयुष्ये जगणाऱ्या शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांना समाजाचा यक्ष प्रश्न आहे. नॉयलॉन मांजा,गुटखा आणि […]

