18 Apr, 2026

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

Loading

स्त्री मुक्तीच्या आद्य क्रांतिकारी माता ‌ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हजारो वर्ष परंपरेच्या खायीत बुडालेला हा भारतीय समाज होता. यात उच्च निचतेच्या आधारावर शूद्रां वर, अतिशुद्रांवर अतिशय अन्याय होत होते .विचाराची शृंखला खंडित झालेली होती. धर्मचिकित्सा करणे पाप समजले जात होते. स्त्रियांवर च्या अन्यायावर बोलण्याची बंदी होती. विधवांचे केशवपन,सतीची चाल अशा असंख्य अनिष्ट रूढी असल्यामुळे […]

1 min read

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण

Loading

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण अमळनेर प्रतिनिधी विश्व मावेल असे विशाल हृदय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे होते. भगवान स्वामीनारायणांनी प्रबोधित केलेल्या अक्षर–पुरुषोत्तम उपासनेचे जगभर प्रवर्तन करणारे, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी स्थापलेल्या बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते तेजस्वी प्रेरणास्थान होते. प्रेम, करुणा, त्याग आणि सेवाभाव यांचा जिवंत […]

1 min read

मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस ,विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात

Loading

  मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात भारत देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला. उत्खननातून उघड झालेली ही संस्कृती मातृसत्ताक, समताधिष्ठित व मूल्यवर्धित होती. शेती, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भारत प्रगत होता. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या विवेकी […]

1 min read

संस्काराने प्रफुल्लित श्याम, प्रखर देशभक्त व मानवतेचा गुरुजी बनला!!!

Loading

संस्काराने प्रफुल्लित श्याम, प्रखर देशभक्त व मानवतेचा गुरुजी बनला!!! भारत भूमीला मानवतेचे अधिष्ठान पूर्वीपासून आहे… येथील मूळ संस्कृती संस्काराची मखर बांधलेली आहे… अशा या भूमीमध्ये मानवता उभी करण्यासाठी अनेक महापुरुषांनी योगदान दिलेले आहे.. त्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये साहित्याच्या व कृतीच्या माध्यमातून साने गुरुजींनी जगाला मानवतेचा संदेश दिला… अशा या ठोकणे त्याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या […]

1 min read

शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..*शब्दांकन, श्री शरद भिका पाटील, इंग्रजी शिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अमळनेर

Loading

*शैक्षणिक सहल एक अद्वितीय अनुभव..* सहल म्हणजे, केवळ प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे नसून.. त्या स्थळांचा इतिहास जगणे असते.. अभ्यासक्रमाच्या पुस्तकात केवळ चित्रात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवणे असते.. महाराष्ट्रातील हा जाज्वल्य इतिहास जगण्याची अनुभूती या सहलीदरम्यान विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आली.. *९ डिसेंबर २०२५ (मंगळवार)* सर्व प्रशासकीय परवानग्या घेत व सहलीचे […]

1 min read

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!

Loading

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!! भारतामध्ये अनेक लोक दानशूर म्हणून होऊन गेले… जमशेदजी टाटा यांच्या परिवाराने आपल्या देशाला अनमोल असे योगदान दिलेले आहे.. त्यांचे ज्वलंत उदाहरण रतन शेठ टाटा यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली … हाशिम प्रेमजी यांनी भारताला आपल्या संपत्तीतील भाग समाजकार्यासाठी दिलेला आहे… अशाच दानशूरांमध्ये […]

1 min read

दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!”

Loading

दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!” दिव्यांगांच्या संघर्षाची न सांगितलेली कहाणी… शासनाचे लक्ष अजूनही दूर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली. देशातील दीन-दलित, मागासलेल्या समाजासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या; शिक्षण, नोकरी, अनेक क्षेत्रांत समान संधी देणारी व्यवस्था निर्माण झाली. आज शासकीय सेवेत विविध स्तरातील कर्मचारी दिसतात—हे महापुरुषांच्या विचारांचेच […]

1 min read

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष

Loading

*सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष !….* भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव […]

1 min read

आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!!

Loading

आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!! भारतामध्ये आदिवासींच्या अनेक जमाती दिसून येतात. भारताच्या या जमाती मूळनिवासी असल्याचे मानले जाते. भारतामध्ये आर्य आल्यानंतर या जमातींनी त्या परकीयांशी लढून मुत्सदेगिरी दाखवली. अतिशय काटक, स्वाभिमानी, कणखर जमात म्हणून त्यांचे नावलौकिक होते. आर्यांनी कपटाने या जमातींना हरविले. या जमाती हरल्या परंतु त्यांनी आर्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही. अखेर स्वाभिमानाने […]

1 min read

भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ!

Loading

_____________ भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ! देशातील धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप साकार पंढरपूर : महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूरतर्फे “भूवैकुंठ प्रकल्प” या भव्य आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री श्री राधा […]

1 min read