संपादकीय
सत्ता-संघर्षाच्या सावटाखाली शेतकरी, कर्मचारी आणि सामान्य जनता पिचली!
![]()
सत्ता-संघर्षाच्या सावटाखाली शेतकरी, कर्मचारी आणि सामान्य जनता पिचली! महाराष्ट्रात राजकारणाचे तापमान आता उकळत्या पातळीवर पोहोचले आहे. एकीकडे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांचा तमाशा चालू आहे, तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची मेहनत पावसात बुडाली, पीक नष्ट झाले, कर्जाची दहशत वाढली, आणि सरकार मात्र या लोकांच्या दुःखाकडे कानाडोळा करत आहे. […]
उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ===================================== एखादी व्यक्ती जर बोलतांना चुकली तर त्याच्यावर शब्दांनीच अभिव्यक्त होऊन उत्तर देणे उचित असते. आपल्या याच संविधानिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा या देशातील लोकांना विसर पडत चाललेला आहे.त्यामुळे चुकलेल्यांना योग्य सनदशीर मार्गाने आणि सद्भावी विचारांनी तथा सुसंस्कृत शब्दांनी योग्य ती समज देण्याचे दिवस आता […]
कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*
![]()
*कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!* भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा सर्वात जास्त शेती योग्य भूभाग आपल्या देशाला लाभला असल्याने भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यावरचं देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय देशाचा मुख्य कणा आहे. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक मानला जातो. शेतकरी शेतात […]
“शिक्षकांची परीक्षा की शासनाची संवेदनशीलतेची परीक्षा?”
![]()
*शिक्षकांसाठीच परीक्षा का?* विद्यमान सरकार प्रत्येक दिवसाला नवनविन जी. आर काढुन शिक्षकांना बेजार करीत आहे. शिक्षकांकडुन अशैक्षणिक कामे करून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. बहुजनांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांच्या काळात शिक्षण बंदी होती त्याप्रमाणे दिवस पुढे आणण्याची नांदी दिसत आहे. महाराष्ट्रात १२ हजार शाळा बंद झाल्याचे समजते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. भविष्यात शासकिय शाळेत शिकणारे […]
डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –,माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
![]()
डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई अमळनेर प्रतिनिधी आपण दिनांक 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपण भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस आर रगनाथन् यांचे स्मरण करतो वाचकांसाठी प्रत्येक पुस्तके पुस्तकांसाठी वाचक पुस्तकांचे जतन वाचनालय् ग्रंथालय ही वाढवणारी संस्था […]
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”
![]()
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी” अमळनेर प्रतिनिधी सण-पावन राहिला म्हणजे आई हमखास पुरणपोळी करायची.. तिच्या हाताला विशिष्ट चव होती.. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलं, तरी सण आठ दिवसावर आहे या अगोदरच तिची मनात तयारी सुरू व्हायची.. त्या दिवशी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ, गुळ इ. इ. पदार्थांची जमवा-जमव तिची सुरू असे.. लहानपणी आम्हा पोरांना […]
मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!!
![]()
मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!! भारतीय संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात. आर्य भागामध्ये आल्यावर येथे वैदिक संस्कृती निर्माण झाली. कृषी संस्कृती ही सिंधू संस्कृतीची देणगी आहे. भारतात सर्व सण शेतीवर आधारित आहे. सिंधू संस्कृतीतील मातृदेवता निऋती यांनी शेतीच्या हिताचे निर्णय आपल्या काळात घेतल्याची […]
बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा
![]()
बैल पोळा -घरच्या गाईचा गोर्हा आयुष्यभर आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या बैलाच्या स्मरणार्थ त्याच्या विषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी वर्गात साजरा करण्यात येतो. या पोळ्याच्या काही जुन्या स्मृती आठवल्या तर आज सुद्धा मन भरून येते. साधारणतः तो काळ 1980 -85 च्या होता.त्या काळातला पावसाळा हा पोळ्या नंतर साधारण जर […]
सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!
![]()
सांघिक शक्तीतून एकता निर्माण करणारा महानायक श्रीकृष्ण !!! भारतामध्ये २ महाकाव्य लिहिली गेली ती म्हणजे रामायण व महाभारत होय. ही साहित्यिकृती पद्य रूपामध्ये लिहिली गेली. या काव्याचे कथानक पद्य रूपामध्ये आढळते. साहित्याची अनमोल कृती म्हणून हे काव्य मानली जातात.होमर नावाच्या कवीने ही महाकाव्य लिहिण्याची नोंद आहे. अश्वघोष या विचारवंतानेही बुद्धांच्या जीवनावर पद्य स्वरूपात काव्य लिहिलेले […]
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर. भारतामध्ये अनेक स्त्रियांनी राज्यकारभार करून आपली अमीट अशी छाप उमटवून ठेवलेली आहे. राजे छत्रपती शिवबाच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वतः युद्धाला सामोरे जाऊन कर्तबगार वीरांगणा म्हणून नाव कमविले. शिवाजी महाराजांच्या सून ताराबाई शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तसेच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने राज्यामध्ये समता निर्माण केली. त्याच […]

