04 Mar, 2026

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!

Loading

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!! भारतामध्ये अनेक लोक दानशूर म्हणून होऊन गेले… जमशेदजी टाटा यांच्या परिवाराने आपल्या देशाला अनमोल असे योगदान दिलेले आहे.. त्यांचे ज्वलंत उदाहरण रतन शेठ टाटा यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली … हाशिम प्रेमजी यांनी भारताला आपल्या संपत्तीतील भाग समाजकार्यासाठी दिलेला आहे… अशाच दानशूरांमध्ये […]

1 min read

दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!”

Loading

दिव्यांग दिनानिमित्त “स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित दिव्यांग; शासनाचा दृष्टीकोन अजूनही अधुराच!” दिव्यांगांच्या संघर्षाची न सांगितलेली कहाणी… शासनाचे लक्ष अजूनही दूर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली. देशातील दीन-दलित, मागासलेल्या समाजासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या; शिक्षण, नोकरी, अनेक क्षेत्रांत समान संधी देणारी व्यवस्था निर्माण झाली. आज शासकीय सेवेत विविध स्तरातील कर्मचारी दिसतात—हे महापुरुषांच्या विचारांचेच […]

1 min read

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष

Loading

*सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष !….* भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव […]

1 min read

आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!!

Loading

आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!! भारतामध्ये आदिवासींच्या अनेक जमाती दिसून येतात. भारताच्या या जमाती मूळनिवासी असल्याचे मानले जाते. भारतामध्ये आर्य आल्यानंतर या जमातींनी त्या परकीयांशी लढून मुत्सदेगिरी दाखवली. अतिशय काटक, स्वाभिमानी, कणखर जमात म्हणून त्यांचे नावलौकिक होते. आर्यांनी कपटाने या जमातींना हरविले. या जमाती हरल्या परंतु त्यांनी आर्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही. अखेर स्वाभिमानाने […]

1 min read

भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ!

Loading

_____________ भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ! देशातील धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप साकार पंढरपूर : महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूरतर्फे “भूवैकुंठ प्रकल्प” या भव्य आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री श्री राधा […]

1 min read

वंदे मातरम ‘स्वातंत्र्य संग्रामातील चेतना फुलविणारे राष्ट्रगान!!! ‌ ‌

Loading

‘वंदे मातरम ‘स्वातंत्र्य संग्रामातील चेतना फुलविणारे राष्ट्रगान!!! ‌ ‌   इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते. त्याचप्रमाणे भारतावर देखील इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले. इंग्रजांनी भारतीय जनतेला अनेक जाचक अटींनी बांधण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम ह्या धर्मातील लोकांमध्ये फूट पाडली. इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध अनेक देशाबद्दल आत्मीयता असलेले देशभक्त पुढे आले. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी […]

1 min read

सत्ता-संघर्षाच्या सावटाखाली शेतकरी, कर्मचारी आणि सामान्य जनता पिचली!

Loading

सत्ता-संघर्षाच्या सावटाखाली शेतकरी, कर्मचारी आणि सामान्य जनता पिचली! महाराष्ट्रात राजकारणाचे तापमान आता उकळत्या पातळीवर पोहोचले आहे. एकीकडे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांचा तमाशा चालू आहे, तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची मेहनत पावसात बुडाली, पीक नष्ट झाले, कर्जाची दहशत वाढली, आणि सरकार मात्र या लोकांच्या दुःखाकडे कानाडोळा करत आहे. […]

1 min read

उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम‌.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*

Loading

*उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम‌.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ===================================== एखादी व्यक्ती जर बोलतांना चुकली तर त्याच्यावर शब्दांनीच अभिव्यक्त होऊन उत्तर देणे उचित असते. आपल्या याच संविधानिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा या देशातील लोकांना विसर पडत चाललेला आहे.त्यामुळे चुकलेल्यांना योग्य सनदशीर मार्गाने आणि सद्भावी विचारांनी तथा सुसंस्कृत शब्दांनी योग्य ती समज देण्याचे दिवस आता […]

1 min read

कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*

Loading

*कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!* भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा सर्वात जास्त शेती योग्य भूभाग आपल्या देशाला लाभला असल्याने भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यावरचं देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय देशाचा मुख्य कणा आहे. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक मानला जातो. शेतकरी शेतात […]

1 min read

“शिक्षकांची परीक्षा की शासनाची संवेदनशीलतेची परीक्षा?”

Loading

*शिक्षकांसाठीच परीक्षा का?* विद्यमान सरकार प्रत्येक दिवसाला नवनविन जी. आर काढुन शिक्षकांना बेजार करीत आहे. शिक्षकांकडुन अशैक्षणिक कामे करून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. बहुजनांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांच्या काळात शिक्षण बंदी होती त्याप्रमाणे दिवस पुढे आणण्याची नांदी दिसत आहे. महाराष्ट्रात १२ हजार शाळा बंद झाल्याचे समजते. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. भविष्यात शासकिय शाळेत शिकणारे […]

1 min read