राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम ‘प्रताप’ मध्ये हर घर तिरंगा अभियान
![]()
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम ‘प्रताप’ मध्ये हर घर तिरंगा अभियान —————————————– अमळनेर : क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या १२ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान *हर घर तिरंगा अभियान* राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्या नुसार राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर द्वारे दिनांक 14 ऑगस्ट […]
विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्न
![]()
विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.11-8-2024 रविवार रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न झाली असून सकाळी अकरा वाजता तापी नदीतून कावळ भरून संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अमळनेर येथे शिवभक्त दाखल झाले होते जळोद येथे अनिल साळुंखे, चंद्रशेखर […]
सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव बोरसे माजी अध्यक्ष अहिल्यादेवी विद्या प्रसारक मंडळ बोर्डिंग जळगाव हे होते .तसेच याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार […]
वायनाड येथील भूसंकलनात मृत पावलेल्या निष्पापांना आदरांजली वाहत ‘गड वाचवा, गड टिकवा ,संदेश देत केला स्वातंत्र्य दिन साजरा!’
![]()
– बाल गिर्यारोहक मुद्रा करंडे, वय सहा वर्ष. पुणे प्रतिनिधी बाल गिर्यारोहक बाल शौर्य पुरस्कार प्राप्त मुद्रा करंडे वय सहा वर्ष. १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यादिना निमित्त मुद्रा अर्चना प्रशांत करंडे रा .काठापूर बु.ता.आंबेगाव जिल्हा पुणे या चिमुकलीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला श्री क्षेत्र भीमाशंकर अभआरण्यातील किल्ले […]
आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे सर्वोच्य न्यायालयाच्या ‘ त्या ‘ निर्णया विरुद्ध मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे सर्वोच्य न्यायालयाच्या ‘ त्या ‘ निर्णया विरुद्ध मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर ————————————————————— जळगाव :- अनुसूचित जातीची वर्गवारी करून , त्यांना क्रिमिलेयर लावून आरक्षण निश्चित करण्या बाबत राज्य शासनास अधिकार असल्या बाबतचा जो निर्णय सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे तो अनुसूचित जातीवर अन्यायकारक असून आरक्षणाची टक्केवारी त्यामुळे कमी होईल व अनुसूचित जातीत […]
अमळनेर भूमीसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 24 बाय 7 नगरपरिषदेच्या नवीन पाणीपूरवठा योजनेस राज्यशासनाची मंजुरी
![]()
अमळनेर भूमीसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 24 बाय 7 नगरपरिषदेच्या नवीन पाणीपूरवठा योजनेस राज्यशासनाची मंजुरी मंत्री अनिल पाटील यांची शहरवासीयांना अनमोल भेट पाडळसरे धरणावरून 197 कोटींची योजना,सौरउर्जेमुळे वीजबिलही वाचणार अमळनेर -येथील नगरपरिषदेवर मंत्री अनिल पाटील यांची सत्ता असताना त्यांनी अमळनेरकराना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्याचा दिलेला शब्द खरा करून दाखविला असून त्यांच्याच प्रयत्नाने […]
महात्मा फुले हायस्कूल येथे गणवेश वितरण !… स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे गणवेश वितरण !… स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश वितरण करण्यात आले.श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्याकडून ११ गणवेश,शाळेचे माजी लिपिक आर बी पाटील […]
मारवड महाविद्यालयात “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम
![]()
मारवड महाविद्यालयात “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत “नशा मुक्त भारत अभियान” राबविण्यात आले. यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जिवनात नशा किंवा व्यसन न करण्याची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमिन पठाण तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. […]
बालकवींची कविता आंतरीख दुःखावर आनंद पेरते – प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी :
![]()
बालकवींची कविता आंतरीख दुःखावर आनंद पेरते – प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी : अमळनेर प्रतिनिधी निसर्गाशी तादात्म्य पावणारे कवी म्हणून बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी साहित्यात अजरामर झाले. त्यांची कविता आनंद पेरणारी असली तरी तिच्यात आंतरीक दुःखाची वेदना दडलेली होती. जीवनाच्या सर्व अनुभवांनी त्यांनी कवितेत मांडले असे प्रतिपादन साहित्य कला मंचचे […]
अमळनेर तालुक्यात खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात…
![]()
खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातचे विसर्जन… अमळनेर तालुक्यात कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्रावण महिन्यातील पहिला शनिवार व रविवारी खान्देशची आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. कानबाईचे रोट खाल्यानंतर कानबाईचे आज विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील व ग्रामीण भागातील महिला बंधू-भगिनींनी वाजत गाजत मिरवणूक काळत आनंद उत्सव साजरा […]

