“साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* !
![]()
*साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* ! साळवा प्रतिनिधी साळवा तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ , महाविद्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी मोरे होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विचारांचे तेजस्वी सूर्य, अन्यायाविरुद्ध झगडणारे वीर आणि […]
महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला*
![]()
*महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला* “चिपळूण न्यूज” या युट्यूब चँनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण येथे वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.. चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केला जातो.. या वाळू माफियांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचे […]
शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन
![]()
शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी – “गाव करी ते राव काय करी?” या उक्तीच्या पार्श्वभूमीवर नव तर तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिरूड (ता. अमळनेर) येथे महत्त्वाची उकल झाली आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने अमळनेर तालुक्यात वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची […]
जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न.
![]()
“जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न. अमळनेर प्रतिनिधी जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे जिल्हा परिषद शाळा जळोद येथे 200 विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासण्यात आले. विशेष म्हणजे या शाळेचे वैशिष्ट्य असे की रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा शाळेत 228 पैकी 200 विद्यार्थी यांनी शाळेवर येऊन रक्तगट तपासणी करून घेतली. जिल्हा परिषदेची ही शाळा […]
सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!
![]()
सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!! भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील नेहरू विद्यालयातील उपक्रमशील मुख्याध्यापक माननीय सुरेश अहिरे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय सुरेश अहिरे सर शिक्षक परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. सुरेश अहिरे सरांनी अनेक प्रशिक्षणांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. अगदी […]
ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही-कवी प्रा.वा. ना.आंधळे*
![]()
*ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे* चोपडा:अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टींसाठी साधना आवश्यक असते.आणि साधना ध्यासाशिवाय फलद्रुप होत नाही.परिणामी ध्यास हाच यशापर्यंत जाण्याचा मार्ग ठरतो.सारे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी दि.१३एप्रिल २०२५ रोजी चोपडा येथे संपन्न झालेल्या आयडियल इंग्लिश अकॅडमीनेआयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी उपस्थित विद्यार्थी पालक […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाचे लोकार्पण: स्वातंत्र्य लढ्याचे शौर्य पुन्हा उजागर
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाचे लोकार्पण: स्वातंत्र्य लढ्याचे शौर्य पुन्हा उजागर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 14 एप्रिल 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची ख्याती स्मारकाच्या माध्यमातून जीवंत झाली आहे. खानदेशातील श्रमजीवी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई उत्तमराव पाटील यांना मानवंदना म्हणून अमळनेर नगरपालिकेने ढेकू रोड परिसरात एक भव्य स्मारक […]
बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल -जयसिंग वाघ
![]()
बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ भुसावळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षांच्या पुढचा वेध घेणारे दृष्ट्ये नेते होते , त्यांनी मजूर मंत्री असताना काही मोठ्या नद्यांवर धरणं बांधली , जल विद्युत प्रकल्प उभे केले , नदीजोड प्रकल्प राबविले , लाखो एकर शेती ओलिताखाली आणली , शेती करिता पुरेसे पाणी व […]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
![]()
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई, ( विशेषप्रतिनिधी उदय नरे) : भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, दिनांक 14 एप्रिल, 2025 रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-4 श्री.शिवदर्शन साठ्ये, उप […]
वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार निर्मिती होणार आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण.
![]()
वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार निर्मिती होणार आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण. वर्धा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे): डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना […]

