“असोदा सार्वजनिक विद्यालयात गीत-नृत्य, मनोगतातून गुंजली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त सार्वजनिक विद्यालयात अभिवादन . असोदा गावाचं भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचं सारं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांना सार्वजनिक विद्यालय असोदा येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले.गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी कवयित्री […]
“ए.टी. झांबरे विद्यालयात गीत, नृत्य, नाट्यछटेतून दुमदुमली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
“ए.टी. झांबरे विद्यालयात गीत, नृत्य, नाट्यछटेतून दुमदुमली ‘बहिणाईची वाणी’” जळगांव प्रतिनिधी २४ ऑगस्ट, २०२५ : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘बहिणाईची वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषविले. पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर, सौ. प्रतिभा लोहार मॅडम व सौ. सुचिता बाविस्कर […]
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न ..
![]()
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न काठमांडू, नेपाळ – २ ४ ऑगस्ट २०२५ – एबीएम यांच्या तर्फे सादर करण्यात आलेला आणि अभा फाउंडेशन नेपाळ यांच्या सहकार्याने तसेच साऊथ एशिया समिट पार्टनरशिप (इव्हेंट पार्टनर) व समारी इव्हेंट्स नेपाळ (सहभागी संस्था) यांच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ हा भव्य सोहळा राष्ट्रीय […]
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
![]()
*देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग* ——————————————- अमळनेर : दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी के. ई. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, अमळनेर तर्फे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे मनमोहक सादरीकरण करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. प्रस्तुत प्रसंगी […]
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात
![]()
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – साने गुरुजींच्या कार्यभूमीत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याच धाग्याला अनुसरून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “मूर्तीकार व्हा” ही आगळीवेगळी कार्यशाळा शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्मारकाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाली. या […]
असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा
![]()
असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा “मातीशिवाय कष्टाला आणि शेती शिवाय बैलाला पर्याय नाही”. शेतकऱ्याची खरी दौलत त्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांमुळेच असते. असोदा येथे सार्वजनिक विद्यालयात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला बैलपोळा सण प्रत्यक्ष कृतीद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयातील यश पाटील व वैभव येवले या दोघांनी त्यांचे बैल छान सजवून शाळेत आणले. तर देवयानी कोळी ललिता […]
किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती..
![]()
श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती.. श्री.कारंडे यांचे नाडे तालुका पाटण जिल्हा सातारा हे जन्मगाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्दीच्या जोरावर पाच वर्षांपूर्वी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून एम.पी.एस.सी मार्फत त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यांचे पहिले पोस्टिंग सांगली येथे,त्यानंतर वडाळा मुंबई व आता कल्याण मुंबई येथे झाले […]
४२ वर्षांच्या पत्रकारितेच्या वाटचालीला मानाचा सन्मान – राजा माने यांना “शांतीदूत” पुरस्कार
![]()
*राजा माने यांना “शांतीदूत”* *राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान* *डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते सन्मान* पुणे, दि.२२- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना “शांतीदूत”हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.”शांतीदूत” चे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजा माने हे […]
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी”
![]()
“संसारातल्या संघर्षाला गोडवा आणणारी – आईची पुरणपोळी” अमळनेर प्रतिनिधी सण-पावन राहिला म्हणजे आई हमखास पुरणपोळी करायची.. तिच्या हाताला विशिष्ट चव होती.. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलं, तरी सण आठ दिवसावर आहे या अगोदरच तिची मनात तयारी सुरू व्हायची.. त्या दिवशी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ, गुळ इ. इ. पदार्थांची जमवा-जमव तिची सुरू असे.. लहानपणी आम्हा पोरांना […]
“रेऊनगरात पाणीटंचाईचा कहर…! जबाबदार प्रशासन मात्र झोपेत…!”
![]()
*रेऊनगर मध्ये भर पावसाळ्यात पाण्याचा दुष्काळ…* *नगरपरिषदचे दुर्लक्ष…* *पुरेसे पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण…* अमळनेर येथील ढेकूसिम रोड वरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या दहा दिवसापासून पाणी सोडलेले नव्हते. दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला असता विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागातील रहिवाशांच्या नळाला पाणी येत नव्हते. असे सातत्याने होत आहे. त्यामुळे […]

