वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* — *समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –*
![]()
*वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* — *समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –* उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या क्षेत्रकार्याअंतर्गत निवडलेल्या वैजापूर आणि मुळ्यावतार या गावांमध्ये तिरंगा रॅली […]
भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात.
![]()
भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात. (मुख्य आकर्षण सेंट अलाॅयसेस हायस्कूल च्या 46 विद्यार्थ्यांचे सुंदर असे बँड पथक राहिले )भुसावळ – नगरपरिषद भुसावळ व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यामाने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथून रॅली ची सुरुवात करण्यात आली. […]
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक
![]()
विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत […]
पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”
![]()
पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रम शाळा स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन तसेच ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्था, […]
भक्तीमय उत्साहात श्री मंगळ ग्रह मंदिरात संत तानाजी महाराज पादुका आगमन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम
![]()
भक्तीमय उत्साहात श्री मंगळ ग्रह मंदिरात संत तानाजी महाराज पादुका आगमन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अमळनेर प्रतिनिधी भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून एकमेव असलेलं श्री मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज यांच्या चरण पादुकांचे फिरस्ती दरम्यान आगमन झाले. श्री संत तानाजी महाराज यांचे मुळगाव विटनेर श्री संत तानाजी […]
साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी : स्मारकाची पाहणी : नवीन उपक्रमांचे नियोजन :
![]()
साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी : स्मारकाची पाहणी : नवीन उपक्रमांचे नियोजन : धरणगाव (प्रतिनिधी) : येथील साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. उपस्थित सदस्यांनी नवनिर्माण होत असलेल्या बालकवी स्मारकाची पाहणी केली व […]
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन
![]()
भक्ती, उत्साह आणि कला यांचा संगम! स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचे अमळनेरात भव्य उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ गणपती मूर्ती स्टॉलचा भव्य उदघाटन सोहळा उपविभागीय अधिकारी श्री नितीन जी मुंडावरे यांच्या हस्ते संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी डी.वाय.एस.पी. श्री […]
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर. भारतामध्ये अनेक स्त्रियांनी राज्यकारभार करून आपली अमीट अशी छाप उमटवून ठेवलेली आहे. राजे छत्रपती शिवबाच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वतः युद्धाला सामोरे जाऊन कर्तबगार वीरांगणा म्हणून नाव कमविले. शिवाजी महाराजांच्या सून ताराबाई शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तसेच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने राज्यामध्ये समता निर्माण केली. त्याच […]
महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती. लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर.
![]()
महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती. लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ […]
ग्रंथालयांच्या पुर्नबांधणीसाठी ठोस पावले उचलू – मंत्री चंद्रकांत दादा पाटील”* *”शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”*
![]()
*”ग्रंथालयांच्या पुर्नबांधणीसाठी ठोस पावले उचलू – मंत्री चंद्रकांत दादा पाटील”* *”शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारांचे मंत्री चंद्रकांत पाटील व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय […]

