वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग
![]()
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग रत्नागिरी.. या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न […]
मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
![]()
*मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण* कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “झाडे लावा आणि झाडे जगवा” या विषयावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्हि. डी.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून […]
“शौर्य, संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन – ‘मातंगाची शौर्य गाथा’चे भव्य प्रकाशन सोहळा!”
![]()
“शौर्य, संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन – ‘मातंगाची शौर्य गाथा’चे भव्य प्रकाशन सोहळा!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) लेखक हरिश्चंद्र कढरे यांच्या ‘मातंगाची शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जी. एस. हायस्कूलच्या ग्लोबल लायन क्लब हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे […]
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच
![]()
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच नांदेड प्रतिनिधी येत्या 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला नांदेड येथे आयोजित ‘समरसता साहित्य संमेलन’ समरसता साहित्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे यात काही शंका नाही. नांदेड शहराने ‘धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वांङयीन’ क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत स्पृहनियकार्य केलेले आहे. […]
मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन*
![]()
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*
![]()
*रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न* जळगाव – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री .अनिल महाजन होते प्रमुख पाहुणे रोटेरियन श्री चंदन महाजन, योगेश चौधरी, रितेश जैन मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. रो. […]
UPSC मार्गदर्शनासाठी IRMS अधिकारी योगेश पाटील यांची प्रेरणादायी भेट! , ‘वारी UPSC ची’ उपक्रमांतर्गत प्रताप कॉलेज, अमळनेर येथे यशाचा मंत्र सांगितला; ग्रामीण विद्यार्थ्यांना दिली दिशा.
![]()
UPSC मार्गदर्शनासाठी IRMS अधिकारी योगेश पाटील यांची प्रेरणादायी भेट! ‘वारी UPSC ची’ उपक्रमांतर्गत प्रताप कॉलेज, अमळनेर येथे यशाचा मंत्र सांगितला; ग्रामीण विद्यार्थ्यांना दिली दिशा. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील करियर कौन्सेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज, अमळनेर आणि पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय केंद्र,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC ची या उपक्रमअंतर्गत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी […]
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन,
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची झाली आरोग्य तपासणी.* भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ट्रामा सेंटरचे वैद्यकीय पथक डॉ. राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षां मोरे , परिचारिका रोहिणी शिरसाट या पथकामार्फत करण्यात आली सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, संध्या धांडे, यांनी पथकाचे पुष्प देऊन स्वागत केले तर […]
चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल – आमदार सतेज पाटील
![]()
*चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल :* आमदार सतेज पाटील ——————————- कोल्हापूर (कोल्हापूर) : सध्याची भयावह परिस्थिती पाहता, माणूस माणसापासून लांब जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चालला आहे. अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे. आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसाने […]
कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; संवेदना फाऊंडेशनचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
![]()
*संवेदना फाऊंडेशन संस्थेचा गुणगौरव सोहळा संपन्न* ——————————- *रत्नागिरी (प्रतिनिधी)* – संवेदना फाउंडेशन संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा विध्यार्थ्यांच्या भव्य उपस्थितीत संपन्न, सदर सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात मंडणगड तालुक्यातील शाळांत परीक्षा 2024 ते 2025 या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड,पंदेरी पंचक्रोशी हायस्कूल, लालबहादूर शास्त्री हायस्कूल – […]

