रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर.
![]()
रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर. ठाणे ,कल्याण ( मनिलाल शिंपी ):उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिनांक २५ जून २०२३ रोजी नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक गौरव सोहळा याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात अहिरानी भाषेतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या […]
नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा
![]()
नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा भाजपाचे अनिल बोरनारे यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळेपर्यंत तूर्तास पोचपावती वर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहेयाबाबत अनिल […]
वरिष्ठ निवडश्रेणी साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका
![]()
वरिष्ठ निवडश्रेणी साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर शिक्षण उपसंचालकांनी दिले आदेश मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रस्तावासाठी अनावश्यक कागदपत्रे न मागता पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करा असे आदेश मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेभाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे […]
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन
![]()
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे आयोजित करणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे […]
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी,३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
![]()
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित […]
अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस ..
![]()
अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस .. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी कशी भागवावी असा प्रश्न ज्या कुटुंबाला सतत पडलेला असायचा त्याच कुटुंबातील मुलगा आज एमबीबीएस झाला हि गोष्ट अभिमानस्पद आहे.सविस्तर माहिती अशी कि सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर नितेश मांछरे M..B.B.S ची पदवी रशिया येथे steat medical academy रशिया […]
उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न….
![]()
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ…!! उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न…. बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा हे अभियान सायकलवर प्रवास करून ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. ह्या अनोख्या पद्धतीच्या *अभियानाचे […]
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मिळाली मंजुरी
![]()
अमळनेर : ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली असून धुळे रोडवर पंचायत समिती सभापती बंगल्याशेजारी मुक्ताई मार्ट उभारण्यात येणार आहे.ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू लागला आहे. विविध प्रकारच्या वस्तू ,नियमित लागणारे खाद्य पदार्थ , बनवून रास्त […]
तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज…
![]()
तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज… विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक बी.जी.शेखर पाटील यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन अमळनेर शहरात धार्मिक व जातीय सलोखा शांतता बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आजची तरुण पिढी सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागली आहे. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक […]
माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
![]()
माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी मित्रांना जाहीर आवाहन करण्यात येत की, कवी मंगलदास मोरे लिखित बहरलेला निसर्ग या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्त एक दिवसीय कविसंमेलन , कवींचा गुणगौरव सोहळा सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा कवी सेवा […]

