ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे – मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई*
![]()
*ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे : मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई* जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध यांचे समकालीन चीनचे महान तत्त्वज्ञानी लाओत्से यांचे निसर्गप्रधान आणि विज्ञाननिष्ठ विचार हे मानवतेला दिशा देणारे आहेत. या विचारांमुळेच बौद्ध धर्म चीनमध्ये झपाट्याने पसरला. त्यामुळेच आज जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध हवेत, असे प्रतिपादन मा. देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण […]
“महाजन नगर, मेहरूनमध्ये ५०० नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर – नवरात्री उत्सवात आरोग्यसेवेचा उपक्रम”
![]()
*महाजन नगर मध्ये आरोग्य तपासणी शिबिर* शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी,श्री.महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर,मेहरून तर्फे _श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री.पी.ई. तात्या पाटील रुग्णालय जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने, मेहरूण परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष […]
कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*
![]()
*कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!* भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा सर्वात जास्त शेती योग्य भूभाग आपल्या देशाला लाभला असल्याने भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यावरचं देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय देशाचा मुख्य कणा आहे. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक मानला जातो. शेतकरी शेतात […]
प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले*
![]()
*प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले* —————————————————– धरणगाव -( प्रतिनिधी ) येथील पी. आर. हायस्कूल या शाळेत प्लास्टिक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या *स्वच्छता ही सेवा* या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थक्क करणारे प्लास्टिक गोळा केलेले आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आधी आपल्या स्वतःपासून केली पाहिजे असे सांगत पाटील यांनी […]
बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ उंबरठ्यावर, बालविवाह ७० टक्क्यांनी घटले
![]()
‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ उंबरठ्यावर, बालविवाह ७० टक्क्यांनी घटले अमळनेर जिल्हा जळगाव एका नवीन अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात बाल विवाहांच्या प्रकरणांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. मुलींच्या बाल विवाहांच्या प्रकरणांमध्ये ७० टक्के आणि मुलांच्या प्रकरणांमध्ये ७६ टक्के घट नोंदवली गेली आहे. ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ (JRC) ने प्रकाशित केलेल्या ‘टिपिंग पॉईंट टू झिरो: एव्हिडन्स टुवर्ड्स […]
सामाजिक बांधिलकीचे दर्शन: युवा उद्योजकांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान शिबिराचे आयोजन
![]()
सामाजिक बांधिलकीचे दर्शन: युवा उद्योजकांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक अण्णा साहेब प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त २७ सप्टेंबर, शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन साळी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले होते. शिबिरात गावातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्त […]
एआय प्रशिक्षणाला उत्साहपूर्ण प्रतिसाद*
![]()
*एआय प्रशिक्षणाला उत्साहपूर्ण प्रतिसाद* आमच्या ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये संगणक कसा विचार करतो, रोबोट कसे काम करतात, तसेच मोबाईल ॲप्स कसे तयार होतात याची माहिती देण्यात आली. शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान समजले आणि भविष्यातील करिअरमध्ये उपयोग होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला. […]
जिवाभावाच्या माणसांनी मी समृद्ध आहे : लक्ष्मणराव पाटील
![]()
जिवाभावाच्या माणसांनी मी समृद्ध आहे : लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर आपण जन्माला आलो ह्या क्षणाची दरवर्षी आठवण करून देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. दररोज अनेक व्यक्तींचे वाढदिवस साजरे होतात. काही लोकं पद – प्रतिष्ठा – पैसा – प्रसिद्धी यामुळे खूप मोठे असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप कार्यक्रमांची रेलचेल असते. मी […]
धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन.. ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी
![]()
धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन.. ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी प्रतिनिधी । पी डी पाटील ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी.. धरणगाव : शहरातील सर्वांचे ग्रामदैवत आईमरी देवी मंदिरासमोरील परंपरागत पवित्र जागेवर नगरपालिकेच्यावतीने सुरू करीत असलेल्या बांधकामामुळे समस्त धरणगाव शहर व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदरील नियोजित जागेवर […]
मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
![]()
मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भागवत रोड वरील रुद्र मोबाईल येथे पत्रा कापून चोरी झाली असून व संगम 3 नावाचे मोबाईल चे दुकान टार्गेट करण्यात आले आहे मोबाईल दुकानात पुन्हा चोरी झाली असून आता पर्यंत अनेक मोबाईल दुकान टार्गेट झाले आहेत. मोबाईल व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

