मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन च्या वतीने अंध दिव्यांग बांधवांना मिष्टान्न भोजन व रेशन किटचे वाटप! डॉ.मनिलाल शिंपी यांचे निस्वार्थ समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी- डॉ.यशवंत सोरे रंजल्या गांजल्यांसाठी मदतीचा हात देणारे आमचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन-डॉ.किशोर पाटील
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन च्या वतीने अंध दिव्यांग बांधवांना मिष्टान्न भोजन व रेशन किटचे वाटप! डॉ.मनिलाल शिंपी यांचे निस्वार्थ समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी- डॉ.यशवंत सोरे रंजल्या गांजल्यांसाठी मदतीचा हात देणारे आमचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन-डॉ.किशोर पाटील कल्याण.दि.२९ (प्रतिनिधी) “मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत अंध दिव्यांग व अपंग बांधवांसाठी रेशन किट […]
वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”*
![]()
*”वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”* अमळनेर : येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले. मात्र या संकटाच्या क्षणी धर्म, जात आणि […]
क्रिकेट साहित्यात डॉ. दत्ता विघावे यांच्या विश्वविक्रमांनी देशाची मान उंचावली – खा. भाऊसोहब वाकचौरे
![]()
क्रिकेट साहित्यात डॉ. दत्ता विघावे यांच्या विश्वविक्रमांनी देशाची मान उंचावली – खा. भाऊसोहब वाकचौरे शिर्डी प्रतिनिधी क्रिकेट आणि साहित्य या दोन क्षेत्रांचा मेळ घालत आपल्या लेखणीच्या जोरावर इतिहास घडविणाऱ्या डॉ. दत्ता विघावे यांनी पुन्हा एकदा जागतिक पटलावर महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. क्रिकेट साहित्यातील आपल्या असामान्य कामगिरीबद्दल डॉ. विघावे यांची ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड बुक’मध्ये […]
जि.प.मारवड शाळेला व विद्यार्थ्यांना युवा चैतन्य फाऊंडेशन तर्फे अनोखी भेट , शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी 2 जार भेट व 132 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण…
![]()
जि.प.मारवड शाळेला व विद्यार्थ्यांना युवा चैतन्य फाऊंडेशन तर्फे अनोखी भेट शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी 2 जार भेट व 132 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण… अमळनेर प्रतिनिधी मारवड ता.अमळनेर येथील जिल्हा परिषद शाळेत मारवड विकासमंच चे संस्थापक तथा आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या कार्यातून प्रेरीत होऊन शाळेचे माजी विद्यार्थी, युवा चैतन्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक […]
शिरूडचा सुपुत्र उप-प्रमुख अभियंता; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा , मुंबई महानगरपालिकेत जितेंद्र जिजाबराव पाटील यांची पदोन्नती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
शिरूडचा सुपुत्र उप-प्रमुख अभियंता; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा मुंबई महानगरपालिकेत जितेंद्र जिजाबराव पाटील यांची पदोन्नती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाचे रहिवासी तथा मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले श्री. जितेंद्र जिजाबराव पाटील यांची उप-प्रमुख अभियंता (Deputy Chief Engineer) पदावर पदोन्नती झाल्याने शिरूड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला […]
कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट , रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण
![]()
कृषी दिनी शेतकऱ्यांना सन्मान, पर्यावरणासाठी ‘सीड बॉल’ची हरित भेट रोटरी क्लब अमळनेरच्या नव्या कार्यकारिणीची समाजोपयोगी उपक्रमांनी दमदार सुरुवात; दोन हजार सीड बॉलचे विद्यार्थ्यांना वितरण अमळनेर प्रतिनिधी रोटरी इंटरनॅशनलच्या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोटरी क्लब अमळनेरने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत कृषी दिन आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण विषयांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन केले. […]
रस्त्यांवरील मृत्यू रोखण्यासाठी निर्णायक पाऊल; जळगावात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा
![]()
*रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा* जळगाव दि.3 (जिमाका) : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ‘शुन्य मृत्यु जिल्हा'(झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट) अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ते अपघातांची कारणे, अभियांत्रिकी त्रुटी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. […]
‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार
![]()
‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार अमळनेर प्रतिनिधी: खान्देशातील साहित्याचा परीघ आता विस्तारला आहे. केशवसुत काव्यपुरस्कार ,साहित्य अकादमी,ज्ञानपीठ पुरस्काराने तो सन्मानीतही झालाय. सकस साहित्य निर्मितीचे अनेक प्रवाह या भूमीत खळखळत वाहताहेत. या प्रवाहाता आता ललित लेखनाचा साहित्य प्रवाहही सामील झालाय. […]
पंढरीच्या वाटेवर ‘स्पेशल’ची शिट्टी; खान्देशातील वारकऱ्यांना मोठा दिलासा ,खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; उधना–मिरज विशेष रेल्वे 23 जुलैपासून धावणार, 4 जुलैपासून आरक्षण सुरू
![]()
*खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ* अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी […]
उशिरा मान्सून; बया पक्ष्यांच्या घरट्यांच्या विणीलाही विलंब हवामान बदलाचे निसर्गातील स्पष्ट संकेत
![]()
*पाऊस लांबल्याने गवताच्या पात्यापासून घरटी बनवणाऱ्या* *पक्षांची विणही लांबली* *निसर्गातील सूक्ष्म* *बदलांचा पक्ष्यांच्या* *जीवनचक्रावर परिणाम* दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस काळे ढग दाटू लागतात, वाऱ्याची दिशा बदलते आणि पहिल्या पावसाच्या सरींसह निसर्ग नवजीवनाने बहरून येतो. या बदलाची चाहूल सर्वप्रथम लागते ती पक्ष्यांना. विशेषतः गवताच्या पात्या, कोवळ्या तंतू, पाने आणि नैसर्गिक तंतुमय पदार्थ वापरून घरटी विणणाऱ्या पक्ष्यांची […]

