महत्वाच्या घडामोडी
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा* मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यास दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट […]
जळगावच्या केळी पिकाच्या ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ
![]()
जळगावच्या केळी पिकाच्या ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ अमळनेर प्रतिनिधी : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी आज केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावचा गौरव असला […]
मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन!
![]()
मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नाही. अशा इमारतींची संख्या तब्बल २५ हजारांवर असून, लाखो कुटुंबे […]
राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर*
![]()
*राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर**
![]()
**महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर** मुंबई, दि. 12 जून 2025: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश कमिटी स्तरावर सध्या विचारविनिमय सुरू असून, राज्यभरात विभागनिहाय बैठका घेऊन समाजकार्याची आवड आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तींना या महासंघात संधी देण्याचा निर्णय […]
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”
![]()
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करून अंतिम वेतनाच्या ५०% इतकी निवृत्तीवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच, शालेय शिक्षण विभागातील २६,५०० शिक्षक […]
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव
![]()
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव राहुरी (जि. अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात […]
मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले
![]()
मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले मुंबई प्रतिनिधी अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड अंबोली नाका, बांद्रा कार्टर रोड आणि कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानणाऱ्या होर्डिंग्जची मोठ्या प्रमाणावर पाहणी झाली. राज्यातील डिजिटल मिडिया […]
रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*
![]()
*रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) : लक्ष्मी गुप्ता या महिलेसाठी सोमवारचा दिवस एका कठीण प्रसंगाचा साक्षीदार ठरला, मात्र मानपाडा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे तो प्रसंग सुखद आठवणीत बदलला. आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना लक्ष्मी गुप्ता यांनी 2 लाख 50 हजार […]
फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात पक्षनिष्ठा धोक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांना कायमस्वरूपी संरक्षण? सत्ताधाऱ्यांतील गुपित
![]()
फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात पक्षनिष्ठा धोक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांना कायमस्वरूपी संरक्षण? सत्ताधाऱ्यांतील गुपित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या उद्भवलेला पक्ष बदलण्याचा आणि सत्ता मिळवण्याचा घोळ म्हणजे ‘फोडाफोडीचे’ राजकारण म्हणतांना काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. खासदारांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांमध्ये पक्ष बदलण्याचा माहोल इतका वाढला आहे की यामुळे राज्यातील राजकीय प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि जनतेचा विश्वास मोठ्या […]

