संपादकीय लेख
आधुनिक भारताचे शिल्पकार : महात्मा जोतीराव फुले
![]()
आधुनिक भारताचे शिल्पकार : महात्मा जोतीराव फुले भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव […]
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
![]()
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..* माणसाला जीवन जगत असतांना मूलभूत गरजा भागविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, प्रतिष्ठा सांभाळणे, परोपकार करणे, अन्यायाला वाचा फोडणे इत्यादी गोष्टी माणूस म्हणून करणे गरजेचे असते..तेव्हाच समाजातील आपली प्रतिमा उजळून निघते.. आणि येणारी पिढी आपल्याला चिरकाल स्मरणात ठेवते. आजच्या संगणकीय युगात कोणतीही अभिलाषा न ठेवता कुणाला […]
प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी
![]()
प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा प्रारंभ.बुधवार […]
शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे
![]()
शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे होय.. ___________________________ महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत *13 फेब्रुवारी 2013* रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचा शासन निर्णय निर्गमित केला. शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील विविध संस्थांमधील कार्यरत शिक्षक तसेच भावी शिक्षक यांच्या पायाखालची वाळू सरकली. विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शासन निर्णयामुळे आनंद झाला. बालकांच्या मोफत व […]
हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!
![]()
हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!! भारत देशात सण उत्सव,व्रत याची उत्तम परंपरा आहे. ही परंपरा फारच प्राचीन आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होती. श्रमण संस्कृती जिला कृषी संस्कृती म्हणतात अशी शेतीवर प्रयोग करणारी सुंदर संस्कृती होती. मातृसत्ताक पध्दती रुजलेली होती. स्त्री पुरुष समानतेने जीवन जगत असत. आर्य आल्याने त्यात पुरुषसत्ताक पध्दतीचा […]
श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!!
![]()
श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!! प्रत्येक साहित्यातून काही प्रतिमा अजरामर झाल्या. महाभारत ग्रंथातील श्रीकृष्ण चरित्र गावातील सर्व जाती-जमातीतील मुले सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जाणारा श्रीकृष्ण व त्याचे जीवलग सवंगडी होते. गोकुळात आपल्या मावशीच्या घरी राहून यशोदेला स्वमाते प्रेम करणारा शाम होता. गोकुळातील दुध गावातच राहण्यासाठी दही, दुध, लोणी याचे मटके फोडणारा शाम हा गोकुळात दुधासाठी […]
रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!!
![]()
रक्षाबंधन मानवतेच्या नात्याची सुंदर गुंफण!! भारतात प्राचीन काळापासुन सणांची देणगी लाभलेली आहे. मानवाला जेव्हा समुह करुन राहण्याची निकड भासली त्यावेळी त्याने मनोरंजनासाठी व स्नेह वृद्धिंगत रहावा यासाठी सणांची निर्मिती केली. सिंधू संस्कृतीत ह्या सणांना वैज्ञानिक स्वरुप होते. एकत्रित येण्याचा मूल्य जपण्याचा उद्देश होता. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. हे विश्व कुणीतरी […]
डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …”
![]()
डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …” “आई घे हाती तिरंगा आणि टाक उडी स्वातंत्र्य यज्ञात ..!तुरुंगात जाऊन आपली आई शहीद झाल्याचं आम्हाला आनंद होईल.. तू अमर व्हावेत हीच आमची इच्छा आहे …!” जगाच्या इतिहासात एक मुलगा आपल्या आईला आपल्या देशासाठी शहीद होण्याच्या पत्र लिहितो. अंगावर शहारे आणणारी […]
नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव…
![]()
नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव… कोल्हापूर येथील न्यू कॉलेज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी रतन मोरे, अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार यांनी ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलासारखा आकार असणाऱ्या ” कंदील पुष्प ” (Lantern Flower) या वर्गातली एक दुर्मीळ प्रजाती शोधून काढली. भारतातील कंदील पुष्प या वर्गाचे तज्ञ अभ्यासक डॉ. शरद कांबळे […]
विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस
![]()
विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस प्रत्येक देशात आदिवासी आपली संस्कृती, सभ्यता टिकवून आहेत. निसर्गातील वैभव त्यांनी सांभाळले आहे. आधुनिक युगात बहुतेक समाज मानवता विसरत चालला परंतू आदिवासी लोकांनी नैतिकता जपण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आजही त्यांनी महिलांना सन्मान देणे, समानता देणे, आदर करणे सोडले नाही. आमच्या घरातील लोक नावाला पुढारली परंतु त्यांची कर्मठ कृती […]

