संपादकीय लेख
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव
![]()
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव जगात प्राचीन काळात नावाजलेली संस्कृती ही भारताची सिंधु संस्कृती होती. त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मागमूस नव्हता. माणसाला माणूसकीने वागविणारी आमची मूळ संस्कृती होती. हयाच संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हटले जाते. ही संस्कृती काळया आईला मानणारी कृषी संस्कृती होती. अशा ह्या संस्कृतीत निसर्गातील जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी यांचे ॠण व्यक्त केले […]
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,”महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”
![]()
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ,“महामानवांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य..!”मानवी इतिहासात “स्वातंत्र्य, समता ,बंधुता “या तत्त्वावर आधारित क्रांती प्रथम फ्रान्समध्ये झाली. राजेशाही जाऊन,” फॉर द पिपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल” चा नारा दिला गेला. जगभरात लोकशाहीच्या डंका वाजू लागला. हा काळ म्हणजे ब्रिटिश राज सत्तेचा सुवर्णकाळ होता .त्यांच्या राज्यावरील सूर्य कधीच मावळत […]
महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे”राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री!
![]()
महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे“राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा विशेष लेख) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आणि राज्यातील राजकारण ढवळून गेले आहे. या भेटीमध्ये केवळ राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता या […]
ड्रेस कोडच “कोड”
![]()
ड्रेस कोडच “कोड” (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला व त्या नंतर स्टाफरुम मध्ये चर्चेला उधाण आले. मी केवळ स्टाफरुम म्हणतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक त्याबाहेर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही. कारण शिक्षकाला कुठे काय बोलावे? कधी बोलावे, कसे बोलावे व कोणा समोर बोलावे याचे […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.
![]()
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन ) निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि मस्त साधन म्हणजे सोशल मीडिया आणि सर्वसामान्याच्या हातात आहे तो सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलवरील वँटसअँप ग्रुप. मोबाईल वरील वॅटसअँप ग्रुपवर आपले संदेश पाठवून आपल्या सहकाऱ्यांना […]
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व !
![]()
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व ! (आमदार कपिल पाटील याची विधान परिषदेतील अठरा वर्षे पूर्ण व सभागृहातून निवृत्ती की स्वल्पविराम ! यावर मराठी लाईव्ह न्युजचे राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी टाकलेला प्रकाश) सन्माननीय शिक्षक आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांना उदय नरे यांचा सस्नेह नमस्कार! शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा संबंध माझा कॉलेज […]
वेध शिक्षक निवडणूकीचा !
![]()
वेध शिक्षक निवडणूकीचा ! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी मुंबई शिक्षक मतदार संघाचा घेतलेला वेध) महाराष्ट्रा मध्ये राजकीय निवडणुकांमध्ये रंगत आलेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका या लवकरच जाहीर होतील परंतु मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला रंग चढलेला आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मुंबई शहरात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वर्तमान […]
” मराठी राजभाषा दिन” निमित्त अहिराणी साहित्यिक गोकूळ बागूल यांनी लिहलेला लेख….
![]()
” मराठी राजभाषा दिन” निमित्त लेख ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा” मराठी राजभाषा दिन” म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्त लेखन आणि वाचन चळवळ कशी वाढेल त्यासाठी प्रेरणादायी पुस्तक कसे प्रकाशित होतील . याची काळाला गरज का आहे? चांगलं सकत साहित्य निर्मिती होणे ही आजच्या काळाची गरज आहेच. याची जाणिव आपल्याला होत असते.मुळात […]
देव दगडात नाही माणसात आहे हे सांगणारा -संत गाडगेबाबा !!
![]()
देव दगडात नाही माणसात आहे हे सांगणारा -संत गाडगेबाबा !! महाराष्ट्र भूमी महापुरुषांच्या विचाराने पुलकित झालेली भूमी आहे. एका एका महापुरूषाने स्वतःचे जीवन देशासाठी समर्पित केलेले दिसून येते. अशा हया भूमीत ज्या वेळी कर्मकांड, अज्ञान, पाप, पुण्य, स्वर्ग, मूर्तिपूजा याचे महाराष्ट्रात स्तोम माजले त्या काळात संत गाडगेबाबा ह्या अवलियाचा जन्म झाला. गाडगेबाबाचा जन्म शेणगाव येथे […]

