संपादकीय लेख
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी**
![]()
**कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी** आज मी पाया नसलेला जर पोटाची खळगी ज्ञानदान करून भरत असलो, तर ते केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा-शिका’ या योजनेचा लाभ घेवूनच शक्य झाले आहे. जर ही योजना त्या काळात कर्मवीर भाऊरावांनी राबवली नसती, तर आज मी या दिव्यांगाच्या माथी भिक मागण्याच्या कटू […]
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀
![]()
“अहिराणी भाषेचा इतिहास: संस्कृतीची जिवंत कथा” अहिराणी_भाषेचा_इतिहास* 🌀 ” *अहिराणी* ” भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. मंडळी, *अहिराणी* भाषा म्हणजे *श्री कृष्णदेवांचा* आशिर्वाद आहे. *महाभारतात खान्देशावर* एक कथा आहे. *श्री […]
महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!!, मराठी लाईव्ह न्युज विशेष प्रतिनिधी सोपान भवरे यांनी टाकलेला प्रकाश
![]()
महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!! भारतात अनेक वीरमाता, वीरश्री, रणरागिनी, होऊन गेल्या त्यात छत्रपती शहाजीराजांची स्वप्नपूर्ती करणारी कणखर राणी म्हणजे माता जिजाऊ होय. राजे शहाजी यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न माता जिजाऊंनी आपल्या शूर शिवाजीराजाकडून पूर्ण केले. त्या काळात परक्यांच्या सत्ता भारतभर होत्या. महाराष्ट्र मध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांच्या […]
कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ समाजातील साध्या भोळ्या,लोकांच्या भावनांचे गैरफायदे घेऊन, त्यांना,अंधश्रध्दा,भिती,प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे व्हायरस सोडून लूटणारे ब्रम्हदैत्त्य जागोजागी निर्माण झाले आहेत.या लूटारूंच्या अनाचारी टोळ्यांनी आनंदाला ग्रहण लाऊन समाजाला ईतर समस्यांसोबत आर्थिक संकटात आणून सोडलेले आहे.जंगलातील हिंचाचारी पशू हे परजीवी असतात.म्हणून ते शिकारींच्या शोधात असतात.परंतू आता […]
साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!!
![]()
साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!! महाराष्ट्रात साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. अशा परंपरेत काही प्रतिभा संपन्न असलेले काही लोक जे न शिकता ही जीवनावर भाष्य करू शकली. अशा प्रगल्भ साहित्यिक लोकात बहिणाबाई ही आघाडीवर आहे. असोदा नावाच्या एका मोठ्या लोक संख्येने असलेल्या गावात बहिणाबाईंचा जन्म झाला. तो दिवस होता २४ ऑगस्ट१८८० चा ज्या […]
भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!!
![]()
भारतरत्नापेक्षा ज्यांच्या विचाराने विश्वरत्न घडले असे महापुरुष म्हणजे तात्यासाहेब जोतिबा फुले !!! जगात विवेकाची, तर्काची, विज्ञानाची गरज भासली त्यावेळी वेगवेगळ्या महापुरुषांनी क्रांती केलेली दिसून येते. ग्रीक देशातील सॉक्रेटिस, गॅलिलिओ असो किंवा भारतातील चार्वाक, गौतम बुद्ध असोत. समाजाची वाटचाल सत्याच्या दिशेने जाण्यासाठी वेगवेगळ्या देशातील काही चिकित्सक विचार करणाऱ्या महापुरुषांनी जगाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. अशाच विचारावर […]
आधुनिक भारताचे शिल्पकार : महात्मा जोतीराव फुले
![]()
आधुनिक भारताचे शिल्पकार : महात्मा जोतीराव फुले भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव […]
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
![]()
*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..* माणसाला जीवन जगत असतांना मूलभूत गरजा भागविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, प्रतिष्ठा सांभाळणे, परोपकार करणे, अन्यायाला वाचा फोडणे इत्यादी गोष्टी माणूस म्हणून करणे गरजेचे असते..तेव्हाच समाजातील आपली प्रतिमा उजळून निघते.. आणि येणारी पिढी आपल्याला चिरकाल स्मरणात ठेवते. आजच्या संगणकीय युगात कोणतीही अभिलाषा न ठेवता कुणाला […]
प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी
![]()
प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा प्रारंभ.बुधवार […]
शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे
![]()
शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे होय.. ___________________________ महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत *13 फेब्रुवारी 2013* रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचा शासन निर्णय निर्गमित केला. शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील विविध संस्थांमधील कार्यरत शिक्षक तसेच भावी शिक्षक यांच्या पायाखालची वाळू सरकली. विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शासन निर्णयामुळे आनंद झाला. बालकांच्या मोफत व […]

