बातमी
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक
![]()
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक अमळनेर प्रतिनिधी- राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावल येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्टस असो. ऑफ इंडिया, शोतोकोन कराटे डू असो. ऑफ इंडिया तर्फे दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आल्या.यात विविध भागातून मोठया प्रमाणात खेळाडूनी आपल्या सहभागी नोंदविला यात मास्टर सुनिल करंदीकर यांनी अमळनेरला प्रथम क्रमांक मिळवून दिला. व मा. श्री. […]
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन
![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी […]
उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील यांनी आपला वाढदिवस दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे केला साजरा…
![]()
शासकीय दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे किशोर पाटील वाढदिवस साजरा आज दिनांक 14 सप्टेंबर23 वार गुरुवारी सकाळी 11 वा शासकीय दिव्यांग केंद्र जळगाव येथे श्री किशोर पाटील सर यांचा वाढदिवस सर्व मूकबधिर अंध अपंग कर्णबधिर मुलांसोबत सर्व मित्र परिवार संमिश्र केंद्रातील कर्मचारी संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपाध्यक्ष जितेंद्र पाटील काळजीवाहक राजेंद्र ठाकूर […]
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू ; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही-मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन […]
हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा.
![]()
हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा. मुंबई (विशेष प्रतिनिधी) १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीयसंघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘ हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली व बोलली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. […]
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
![]()
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल
प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती,पदभ्रमण विभागाचा उपक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती पदभ्रमण विभागाचा उपक्रम अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाच्या पदभ्रमण विभागाच्या वतीने नुकतेच सातपुडा पर्वतरांगेत पदभ्रमण पार पडले.निसर्गप्रेमी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चोपडा, गूळ प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पापासूनच या पदभ्रमणास सुरुवात झाली. सातपुड्याच्या जंगलातील विविध प्रकारची वृक्ष, फळे, फुले, पक्षी, फुलपाखरे, यांचे निरीक्षण करून सर्वांनी निसर्ग व जंगल भ्रमंतीचा आनंद […]
सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा…
![]()
सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा… अमळनेरला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन … अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)सेवा पुरवठादार एजंसीमार्फ़त शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पुरवण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकवटल्या असून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या आर्थिक लाभांमध्ये भरीव वाढ करावी:
राज्य गुणवंत कामगार संघटनेची मागणी
![]()
कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या आर्थिक लाभांमध्ये भरीव वाढ करावी:राज्य गुणवंत कामगार संघटनेची मागणी प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध योजना व उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविले जातात. ज्यायोगे राज्यातील कामगार वर्गाची सर्वांगिण उन्नती व प्रगती साधली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांचा देखील समावेश आहे. सध्याची […]

