बातमी
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे – प्रतिक कोळपे
![]()
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे – प्रतिक कोळपे लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात आला आहे या अनुषंगानेच ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ, साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे यांचे चिरंजीव प्रतिक दादा कोळपे यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश्वर महादेव मंदिर डोंगर परिसरात दि.२४ […]
काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुखपदी विलासराव पाटील
यांची नियुक्ती
![]()
काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुखपदी विलासराव पाटीलयांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत तिस सेल कार्यरत आहेत. यातील शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी धुळे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांचे शिफारशीवरून महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांनी नियुक्ती केली आहे. सदरचे नियुक्ती […]
नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
![]()
नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये अपेक्षित काम करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अमळनेर नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास वाव आहे. नगरपालिकेने स्वच्छता, घरकुल व कर वसूली मध्ये झोकून देऊन काम करून अपेक्षित रिझल्ट द्यावा.अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. अमळनेर नगरपालिकेच्या विविध कामकाजाचा जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या […]
विरोधात बातमी न येण्यासाठी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्यासंबंधीचे
चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा उन्माद होय-एस.एम.देशमुख
![]()
विरोधात बातमी न येण्यासाठी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्यासंबंधीचेचंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा उन्माद होय-एस.एम.देशमुख मुंबई- पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांच्या […]
कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ
१००००हून अधिक होणार सहभागी
![]()
कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ१००००हून अधिक होणार सहभागी गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी वाचाल तर वाचाल ही उक्ती आजच्या डिजिटल माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे मागे पडली आहे. पण नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी , त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन […]
बाभुळगाव येथील शेतकरी आज पण जगताहेत आहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य !…
![]()
बाभुळगाव येथील शेतकरी आज पण जगताहेत आहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य !… अण, काय तो चिखल !…अण, काय तो शेत रस्ता !… प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी आज सुद्धा जगताहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य. बाभुळगाव येथील शेती शिवारात आज पर्यंत एक सुध्दा रस्ता हा झालेला नसून येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी प्रशासन हे खळत आहे. […]
धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार
![]()
धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार ▪️पारितोषिक मिळाल्याने प्रेरणा मिळते; कु. भाग्यश्री भावसार धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव : शहरातील भावसार समाज पंच भवनात अखिल महाराष्ट्र भावसार समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष झेंडू भावसार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष सुभाष नामदेव भावसार होते. […]
माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न
![]()
माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न भडगाव प्रतिनिधी(मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी अश्विन पाटील) आज दि २४ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी ता. भडगाव येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत […]
स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे.–डॉ.अनिल क्षीरसागर.
![]()
स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे.–डॉ.अनिल क्षीरसागर. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे इंग्रजी विभागाच्या वतीने इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर (सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग मू.जे.महाविद्यालय) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.आपल्या व्याख्यानात त्यांनी […]
लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड.
![]()
लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड. अमळनेर प्रतिनिधीमध्यभारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी श्री.दिपक पवार यांची निवड.दि.२३/०९/२०२३ ( ता.अमळनेर ) येथिल मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज तर्फे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसाचे औचित्य साधून माजी अध्यक्ष श्री.सतिष मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्व साधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून श्री.दिपक […]

