संपादकीय
सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!…
![]()
सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!… भारत हा मूळ सिंधू अर्थात कृषीसंस्कृती असलेला देश. या देशामध्ये स्त्री सत्ताक,मातृसत्ताक तसेच गणव्यवस्था होती. या देशात निऋत्ती नावाची गणमाता होती. आपली मूळ संस्कृती कृषी संस्कृती होय. आर्यांनी या देशातील मूळ क्षेत्रीय लोकांवर हल्ले करून, आपापसात भांडणे लावून, अनेक षडयंत्र करून येथील संस्कृती बुडविली. सिंधू संस्कृतीत उत्तम पद्धतीची विवाहसंस्था होती. […]
बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!!
![]()
बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!! प्रत्येक देशात आदिवासी जमात ही काटक, कष्टाळू, स्वाभिमानी जमात म्हणून ओळखली जाते. आदिवासी म्हणजे या देशातील मूळ रहिवास असलेले लोक होय. बऱ्याच टोळ्या विदेशातून येऊन भारतामध्ये स्थिरस्थावर झाल्या . सर्वप्रथम भारतामध्ये आर्य आले. त्यानंतर मोगल आले . त्यानंतर फ्रेंच ,डच, इंग्रज भारतामध्ये येऊन राज्यकारभाराची लालसा मनात […]
माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर
![]()
माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर आपल्या अस्सल मराठवाडी आणि खानदेशी बोलीने मराठी साहित्य क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धों. महानोर दादांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेड तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका सामान्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबात झाला. पळसखेड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदेशच्या (जळगाव जिल्ह्याला […]
माझा लेख ! माझे विचार!
![]()
🌹🌹माझा लेख 🌹🌹 विषय: प्रार्थना !! नमस्कार , वाचक मित्रांनो आज माझा विषय आहे “प्रार्थना” !प्रार्थना म्हणजे मनापासुन केलेली देवाची आठवण. तु बुद्धी दे !नवतेज दे! सद्भावना विश्वास दे ! ही एक प्रार्थनाच आहे.आपण देवाला विनवणी करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे! आरोग्य दे! सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव! सर्वांचं भलं कर! कल्याण कर,रक्षण […]
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : जागतिक दृष्टिकोनाचे अजरामर दीपस्तंभ
![]()
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे : जागतिक दृष्टिकोनाचे अजरामर दीपस्तंभ —————————————————————————————————————— साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर काळाच्या चक्रात अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची शोध यात्रा असते. महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये जन्मलेले साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे असे लेखक होते, ज्यांनी आपल्या लेखणीने वाटेगाव ते रशियापर्यंतचा प्रवास केला. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या भारताच्या कार्यकर्त्यांचा चेहरा, आवाज आणि आत्मा साहित्यरत्न […]
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक
![]()
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा विचारातून शब्द ते संस्कृती पर्यंतच्या प्रवासातून घडलेली आहे या भूमीत पुस्तकांना पुजले गेले वाचनाला संसार समजले गेले आणि ग्रंथालयांना मंदिर मानले गेले ज्ञानाच्या या पवित्र प्रवाहातूनच […]
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .
![]()
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी . महाराष्ट्र मध्ये संतांची अप्रतिम अशी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी निर्माण केलेला विविध जाती-धर्मातील लोकांचा गोतावळा हा समतेचा संदेश देणारा प्रवाह आहे. संत नामदेवांनी विषमतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व संत एकत्र करून भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जातीभेदाच्या, चातुवर्ण्य व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल हे एकेश्वरवादाचे प्रतीक […]
सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!!
![]()
सत्यशोधक विचाराचा राजा शाहू महाराज !!! महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा पाया घातला. पुण्यातील मनुवादी विचाराचे खंडन करून सत्याला मानणारा व त्यास कृतीने जगणारा समाज निर्माण केला. सत्याला मानणारी परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या परंपरेला बुद्धानंतर खंड पडला होता. अनेक महापुरुषांनी महावीर, बसवेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी अशा अनेक […]
योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!!
![]()
योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!! भारतीय संस्कृतीचे अनमोल देणगी म्हणजे योग होय. भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला. त्या काळामध्ये भारतात अनेक विद्यापीठ होती. तक्षशिला, नालंदा, वल्लभी यासारख्या विद्यापीठांत योगशास्त्र शिकवले जात होते. योगशास्त्रात मन व चित्त याला परमोच्य आनंद मिळवून देणार शास्त्र होय. योगाचार्य पतंजली हे सुद्धा […]
फार्मसी क्षेत्रातील विकास व करिअरच्या विविध संधी: उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन
![]()
*औषधनिर्माण शास्त्र ( फार्मसी) उज्ज्वल भविष्य व आव्हानात्मक करिअर क्षेत्र असणारी शाखा* अमळनेर: मानवी जीवनाच्या तीन मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र व निवारा सोबतच आता चौथी गरज औषध देखील झालेले आहे. जन्माला येण्याची चाहूल लागल्या पासून तर आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत मानवी जीवनात औषधांची गरज निर्माण झाली आहे. *जागतिक फार्मास्युटिकल बाजारात भारताचे स्थान :* भारत, जगातील […]

