हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब, व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप
![]()
हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप पारोळा प्रतिनिधी आज जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या लोकसहभागातुन शाळा विकास या संकल्पनेच्या विनंतीने पारोळा शहराचे व्यापारी व वाणी समाजाचे अध्यक्ष किरण पंजु वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातून शाळेच्या ३६ विदयार्थ्यांना […]
रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, – (विशेष प्रतिनिधि उदय नरे) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण […]
पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी
![]()
पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा.अशोक पवार सर… धैर्य ,अविरत,मेहनत ,जिद्द ,चिकाटी कमालीची बुद्धिमत्ता ,ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव कोणत्याही परिस्थितीत हसतमुख […]
लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन,१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश
![]()
लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन….१५ पत्रकारांचा संघटनेत प्रवेश अत्त्याचारग्रस्त महिला, शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,आपत्ती आणि अपघातग्रस्तांना श्रध्दांजली! अकोला – साडेतीन वर्षापूर्वी स्थापना होऊन गेल्या ३६ महिण्यापासून नियमितपणे पत्रकार कल्याण आणि सामाजिक उपक्रम राबवित पत्रकारांना न्याय देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचाल ही गौरवास्पद आहे.असे प्रतिपादन महासंघाच्या […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन
![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चैत्यभूमी दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री […]
आर. एस. पी. ठाणे जिल्हा उपसमादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती.
![]()
आर. एस. पी. ठाणे जिल्हा उपसमादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती. कल्याण:ठाणे( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाहतूक निर्माण संदर्भात आणि नागरी संरक्षण संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. असेच काम पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आर. एस. पी. संघटन मोलाचे […]
प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान
![]()
‘ *प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान* ——————————————— इतिहास संशोधक डॉ.भी.ना.पाटील यांचे होणार व्याख्यान ——————————————— अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर आणि रुसा संस्थेच्या वतीने प्रायोजित व्याख्यान दि 4 सप्टेंबर बुधवार रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी 12.00 वा संपन्न होणार आहे. प्रस्तुत व्याख्यान “*समाजशास्त्रातील संशोधन पद्धती*” या विषयावर असून प्रमुख वक्ते मा.डॉ.भि.ना.पाटील ( […]
*प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन* ————————————————- ● 5 व 6 सप्टेंबर रोजी स्पर्धा ● स्पर्धेचे सलग 9 वे वर्ष ●निःशुल्क प्रवेश ●करिअर कौन्सलिंग सेंटरचा उपक्रम ————————————————- अमळनेर: येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर […]
भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता. मुकुंद सपकाळे
![]()
भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता. मुकुंद सपकाळे भारतीय लोकशाहीचे मूल्य भारतीय माणसाला आपल्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची अशी ओळख देण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले असून तसेच भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता असल्याचे मत मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर अभियानाच्या निमित्त आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ अब्दुल करीम सालार हे होते. मुकुंद […]
जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे
![]()
जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नाशिक विभागीय एस.एस.सी. एच. एस. सी. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांच्याकडे देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे पद रिक्त असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिलांचा प्रश्न उपस्थित झालेला होता. श्री.कदम यांनी मंगळवारी […]

